मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायलंडमधील फुकेत हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून त्याचे सुंदर समुद्रकिनारे, नाइटलाइफ आणि साहसी पर्यटनासाठी ओळखले जाते. मुख्य आकर्षण: ð पटोंग बीच – थायलंडमधील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाराð फी फी आयलंड – निळ्या पाण्यातील अद्भुत बेटांचे सौंदर्यð¯ बिग बुद्ध स्टॅच्यू – शांतता आणि अध्यात्मिक वातावरण करण्यासारख्या गोष्टी: ➡ स्कूबा डायव्हिंग आणि […]Read More
नाशिक दि २७– ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवात ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे- वणी (ता. निफाड) […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातील मसाला भात हा अत्यंत चवदार आणि सोपा पदार्थ आहे. भरपूर मसाले, भाज्या आणि तुपासोबत बनवलेला हा भात पावसाळी किंवा हिवाळ्यात गरमागरम वरणासोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतो. साहित्य: ✅ २ कप तांदूळ (बासमती किंवा कोलम)✅ १ मध्यम बटाटा, चिरलेला✅ १ गाजर, चिरलेले✅ १/२ कप वाटाणे✅ १ मध्यम कांदा, बारीक चिरलेला✅ […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने आपल्या व्यापारी भागीदारांसोबत १३ मुक्त व्यापार करार (FTA) आणि सहा प्राधान्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांद्वारे, भारताला जागतिक बाजारपेठेत आपल्या देशांतर्गत उद्योगाची पोहोच वाढवायची आहे. २०१४ पासून, देशाने मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए (युरोपियन मुक्त व्यापार संघटना) सोबत असे […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळांची ओळख होती. प्रस्थापितांना आपल्या कवितांच्या माध्यमातून सवाल विचारणाऱ्या ढसाळांच्या कवितांचं सेन्सॉर बोर्डालाही वावडं या सगळ्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेणं हा त्यांच्या कवितांचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महामार्गाचे काम खराब असेल तर टोल आकारता येणार नाही तसेच जर काम चालू असेल तर टोल देखील कमी आकारण्यात यावा असे महत्त्वाचे आदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश ताशी रबस्तान आणि न्यायमूर्ती एम. ए. चौधरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, पठाणकोट ते उधमपूर (राष्ट्रीय […]Read More
नवी दिल्ली : गुन्हेगारी प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या नेत्यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविण्यापासून आजीवन बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, या याचिकेच्या विरोधात केंद्र सरकारने शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये अशा नेत्यांवर केवळ सहा वर्षांची बंदी योग्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकारण्यांवर आजीवन बंदी घालावी, […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : MHADAच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाने म्हाडा मुख्यालयातील तब्बल ४० दलालांना काळ्या यादीत टाकले आहे.या कारवाईनंतर या दलालांना MHADAच्या मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा विभाग अधिकारी विनीत अग्रवाल यांनी माहितीला दुजोरा दिला आहे. MHADA मुख्यालयात येणार्या नागरिकांना आपल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यास वेळ मिळत […]Read More
नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगलाच्या जवळ असलेल्या गावात जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष होत असतो. जंगलाच्या शेजारी गाव असल्याने जंगली प्राण्यांमुळे मानव आणि पाळीव प्राणी यांना धोका निर्माण होतो तर मानव वन्यजीव संघर्षामुळे वन्यजीवांना देखील धोका निर्माण होतो. अश्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळता यावा या उद्देशाने वन […]Read More
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान या वर्षाच्या अखेरीस आपल्या कुटुंबासह ‘मन्नत’ बंगला सोडणार आहे. एवढा मोठा बंगला सोडून शाहरूख पाली हिलमधील महिन्याला २४ लाख भाडे असलेल्या फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहणार आहेत. याचं कारण म्हणजे ‘मन्नत’चे नुतनीकरण होणार आहे. ते सुरू झाल्यावर, शाहरूख वांद्रे येथील पाली हिलमधील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला जाईल. शाहरुखने हे अपार्टमेंट 3 वर्षांसाठी भाड्याने घेतले […]Read More