जळगाव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी […]Read More
राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्याची सुरुवात…
नंदुरबार, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजपासून “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यापुढे जात आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी […]Read More
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी अग्नीवीर योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात सामील होण्याची स्फूर्ती मिळावी या उद्देशाने नाशिक मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाची ओळख या लष्करातील […]Read More
नाशिक, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपारिक पीक गहू हरभरा मका कांदा यासारख्या पिकां मध्ये आता पैसा नसून शेतकऱ्यांना पैसा कमवायचा असेल तर तो इथेनॉल आणि इतर हरित इंधनामध्ये आहे. हरित इंधन हेच भविष्यकालीन इंधन आहे. इथेनॉल आणि अन्य हरीत इंधन बनविणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन […]Read More
कोल्हापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कळंबा, शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित […]Read More
नागपुर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेल्या वर्षभरापासून कार्य विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून देशभरात संघाच्या शाखांची संख्या ६२ हजारांवरून ६८ हजार झाली आहे. वर्षभरात सहा हजाराने संघ शाखा वाढल्या असून येत्या वर्षभरात ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपक तामशेट्टीवार […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू झालाय या पर्वात वाराणशीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंदर्भात आज त्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली , त्यात समिती गठीत करुन विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या […]Read More
परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी
अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करत परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती […]Read More
आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च
नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते… भेगालळेल्या टाचा अन त्यावर डांबराचे बसणारे चटके… डोक्याला उन लागू नये म्हणुन बांधलेले मुंडासे.. तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर… पण मनाशी सातबाऱ्यावर वन जमिनी लागल्या पाहिजे यासाठी नाशिकहुन विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने दिंडोरी नाका येथे कांदा, वागे, कोथंबिर रस्त्यावर […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019