Tags :India

बिझनेस

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

मुंबई, दि. 31 (जितेश सावंत) : आर्थिक वर्ष 2023-24 मधील बाजाराचा शेवट जोरदार तेजीने झाला. शेवटच्या दिवशी बाजार विक्रमी उच्चांका जवळ गेला. सरत्या आर्थिक वर्षात निफ्टी 30% वाढून 2010 पासून सर्वात मोठा परतावा दिला.(Nifty rises 30% in FY24 to post biggest returns (ex-covid yr) since 2010) फक्त 2 निफ्टी स्टॉक (HDFC बँक आणि HUL) यांनी […]Read More

महिला

अंतराळ संशोधनासाठी एक प्रेरणा…कल्पना चावला

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शोधाच्या अदम्य भावनेला आणि महिलांच्या कर्तृत्वाचा दाखला देत, आज आम्ही कल्पना चावला यांच्या वारशाचा सन्मान करतो. अंतराळात पाऊल टाकणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणून प्रेमाने स्मरणात ठेवल्या जाणाऱ्या चावला यांचे अवकाश संशोधन क्षेत्रातील योगदान पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. भारतातील कर्नाल येथे जन्मलेल्या कल्पना चावला यांच्याकडे तारेपर्यंत पोहोचण्याचा अविचल निर्धार होता. […]Read More

अर्थ

डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात आली. विश्लेषणानुसार, 2021 मध्ये भारतात या क्षेत्रात 22 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, जी 2020 च्या तुलनेत 175 टक्के अधिक […]Read More

अर्थ

क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कर नियमांमध्ये बदल होणार ?

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची गुंतवणूक 2030 पर्यंत 24.1 कोटी डॉलरपर्यंत वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅसकॉम आणि वझीरएक्सच्या अलीकडील अभ्यासानुसार, भारतात सध्या जागतिक स्तरावर क्रिप्टो मालकांची संख्या सर्वात जास्त 10.07 कोटी आहे. टॅक्समनचे उपमहाव्यवस्थापक नवीन वाधवा सांगतात […]Read More

अर्थ

…तर जागतिक आर्थिक सुधारणा मंदावणार

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ऊर्जेचा वापर करणारा देश भारताने जगाला इशारा दिला आहे की तेलाच्या किंमती (oil prices) अशाच प्रकारे महाग राहिल्या तर जागतिक आर्थिक सुधारणा (economic recovery) मंदावण्याचा धोका आहे. त्याचबरोबर भारताने सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादक देशांना (ओपेक) किंमती कमी करण्यासाठी आणि पुरवठा विश्वासार्ह करण्यासाठी पावले […]Read More

अर्थ

भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक उद्योग जगतातील दिग्गजांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की जागतिक पुरवठा साखळीची नव्या पद्धतीने रचना केली जात आहे. सर्व गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या भागधारकांसाठी भारतात (India) गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. अर्थमंत्री जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित होत्या. उद्योग मंडळ फिक्की […]Read More

Featured

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताची वाहवा

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) प्रचंड सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर चीनची अर्थव्यवस्था अनिश्चिततेकडे वाटचाल करत आहे. ही माहिती एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स ने आपल्या अहवालात दिली आहे. तसेच पतमानांकन संस्थेने चीनच्या (china) जीडीपी वाढीचा अंदाज देखील कमी केला आहे. पतमानांकन संस्थेने काय म्हटले आहे What […]Read More

अर्थ

जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये […]Read More

अर्थ

कोरोना साथीतही भारताची आर्थिक संपत्ती 11 टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीमुळे जगभरातली अर्थव्यवस्था भले ढासळली असली तरी भारताची (India) आर्थिक संपत्ती (Financial Assets) या काळात 11 टक्क्यांनी वाढली. बोस्टन कन्सल्टींग ग्रुपने (बीसीजी) मंगळवारी सांगितले की 2015 ते 2020 दरम्यान भारताची आर्थिक संपत्ती 11 टक्क्यांनी वाढून 34 खरब डॉलर झाली आहे. बीसीजीने दावा केला आहे की 2021 पासून भारताची […]Read More

Featured

भारताचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अशक्य

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian economy) सुमारे 83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य कठीण वाटत आहे. कोरोनाच्या आधीपासूनच घसरण decline before […]Read More