भंडारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कारखान्यात आज झालेला स्फोटात आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर पाच लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. काल रात्री बचाव कार्य थांबले असले तरी घटनास्थळी अडीच टन आरडीएक्स दबलेला असल्याने आज पुन्हा हे आरडीएक्स ढिगाऱ्यखालून काढण्याचे कार्य […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मोहर जोशी या मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर पंकज उधास आणि शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महीला कुस्तीपट्टूंवर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी महासंघाची सूत्रे पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या हाती घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरातच कुस्ती महासंघाचे कार्यालय थाटले आहे. ते अनेक वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिंक […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणा याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. लवरकच तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑटो एक्स्पो 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सादर केल्या, या एक्स्पोमध्ये EVA सोलर इलेक्ट्रिक कार देखील लाँच करण्यात आली, ही कार लाँच होताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कारची किंमत 3.25 लाख रुपये ते 5.99 लाख रुपयांपर्यंत आहे. ईव्हीए सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू झाली आहे. ग्राहक […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अंबोली हे गिरीस्थान निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण “पश्चिम घाटाचे रत्न” म्हणून ओळखले जाते. अंबोलीला वार्षिक सरासरी ७ मीटर पाऊस पडतो, ज्यामुळे येथील हिरवीगार वनश्री नेहमीच मोहक राहते. अंबोलीचा इतिहास मुख्य […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नासी गोरेंग ही इंडोनेशियाची प्रसिद्ध फ्राइड राईस रेसिपी आहे. तिखट, गोडसर, आणि मसालेदार चव असलेल्या या भाताच्या डिशला सोबत अंडे, भाज्या आणि सीफूड किंवा चिकनचा समावेश असतो. झटपट तयार होणाऱ्या आणि मनाला तृप्त करणाऱ्या रेसिपींपैकी ही एक आहे. चला, नासी गोरेंग बनवण्याची प्रक्रिया पाहूया. साहित्य कृती शेवट तुमचा गरमागरम […]Read More
जामनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळाची पावले ओळखून विविध क्षेत्रांमध्ये उद्योगाचा विस्तार करणारे उद्योजक मुकेश अंबानी आता गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे Data Centre उभारणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी गुजरातच्या जामनगर येथे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर तयार करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे अंबानी यांच्या रिलायन्सचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कधी कधी मुलाखतीत असे प्रश्न विचारले जातात किंवा परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे उमेदवार गोंधळतो किंवा आत्मविश्वास गमावतो. अशा आव्हानात्मक मुलाखतींना सामोरे जाण्यासाठी योग्य तयारी आणि रणनीती महत्त्वाची ठरते. १. प्रश्न समजून घ्या:तणावग्रस्त प्रश्नांवर घाईघाईने उत्तर देऊ नका. प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ घ्या. उत्तर देण्यापूर्वी दोन-तीन सेकंद विचार करा, यामुळे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिला सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची समस्या आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घरापासून ते सार्वजनिक ठिकाणांपर्यंत, आणि शहरी ते ग्रामीण भागात सातत्याने उपस्थित राहतो. सुरक्षिततेचा अभाव हा महिलांच्या शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो. यासाठी ठोस उपाययोजना आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी समस्या […]Read More