लंडन, दि. ९ : ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठा उलथापालथीचा काळ सुरू आहे. पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित वादळामुळे राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लेबर पक्षातील वरिष्ठ नेत्या आणि सध्याच्या गृहमंत्री शबाना महमूद यांचे नाव पुढे येत आहे. जर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या तर ब्रिटनला पहिल्यांदाच मुस्लिम पंतप्रधान मिळतील, हा ऐतिहासिक क्षण […]Read More
मुंबई, दि. ९ : मनपा निवडणूकांप्रमाणेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये मतदारांनी महायुतीलाच कल दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहेत. तर सत्ताधारी शिवसेना […]Read More
मुंबई,दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे. […]Read More
मुंबई, दि. ९ : भारताला सर्वत्र पाण्यात पाहणाऱ्या पाकीस्ताने यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही राजकारण आणत भारताविरुद्ध खेळण्याचे नाकारत स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे. ICC ने पाक संघाला वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरची संधी दिली असतानाही पाकने पाच मागण्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. दरम्यान रविवारी झालेल्या बैठकीत टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवरुन […]Read More
मुंबई, दि. ९ : NEET-PG पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पात्रता निकषांमध्ये अभूतपूर्व कपात करण्यात आली असून, त्यामुळे अत्यल्प किंवा अगदी शून्य व Negative गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाही प्रवेश मिळत आहे. रोहतक येथे MS Orthopaedics शाखेत ८०० पैकी फक्त ४ गुणांवर प्रवेश मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे, तर दिल्लीतील नामांकित महाविद्यालयात Obstetrics & Gynaecology शाखेत ४४ गुणांवर […]Read More
मुंबई, दि. 9 : गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ज्वालाग्रही गॅस टँकर उलटल्यामुळे 30 हून अधिक तास वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. अशा प्रकारची परिस्थिची पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी शासनाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान वाहतूक कोंडीला जबाबदार असलेल्या टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]Read More
मुंबई, दि. ९ : करोडो भारतीयांचे सर्वांधिक पसंतीचे पेय म्हणजे चहा. आपल्या देशात तयार होणाऱ्या चहाचे सर्वाधिक ग्राहक भारतीयच आहोत. मात्र आता भारताने चहा निर्यांतीत एक मोठा विक्रम केला आहे. भारताची चहा निर्यात २०२५ मध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने इराण आणि इराकमधून होणारी मोठी खरेदी आणि चीनकडून वाढती मागणी यामुळे झाली. भारतीय चहा […]Read More
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील शाळांसाठी त्रिभाषा धोरण तयार करण्यासाठी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अर्थशास्त्रज्ञ-शिक्षणतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील या बहुसदस्यीय समितीची स्थापना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP) नुसार शाळांसाठी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीला अंतिम रूप देण्यासाठी करण्यात आली होती. […]Read More
मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाववरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी लवकरच आधुनिक वंदे मेट्रो एसी लोकल धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने अत्याधुनिक लोकल गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 238 नवीन रेक्स तयार करण्याची योजना आहे. या गाड्या विशेष डिझाईन, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास लक्षात घेऊन तयार केल्या […]Read More
मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्त मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन […]Read More