Tags :भारतीय रिझर्व्ह बँक

अर्थ

आठ सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून दंड

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आठ सहकारी बँकांना दंड (fined) ठोठावला आहे. सोमवारी ही माहिती देताना, मध्यवर्ती बँकेने सांगितले की, ‘संचालक, नातेवाईक आणि फर्म/संस्था, ज्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे’ त्यांना कर्ज आणि आगाऊ रक्कम आणि ‘तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या’ (KYC) यावर मास्टर निर्देशांचे पालन न केल्याबद्दल असोसिएट को-ऑपरेटिव्ह बँक […]Read More

Featured

बँकाच्या अनुत्पादित मालमत्ता कमी होत आहेत

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बँकांच्या अनुत्पादित मालमत्तांमध्ये (Non-Performing Assets) घट झाली आहे. बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता मार्च 2021 मध्ये 8.2 टक्क्यांवरून कमी होऊन 7.3 टक्के आणि सप्टेंबर 2021 मध्ये 6.9 टक्क्यांवर आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग क्षेत्राबाबत (Banking Sector) जाहीर केलेल्या बँकिंग क्षेत्राचा कल आणि प्रगती 2020-21 या अहवालात याबाबत सांगितले […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाशी संबंधित पथदर्शी प्रकल्प सुरु करणार ?

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पथदर्शी प्रकल्प म्हणून डिजिटल चलन (digital currency) सुरु करू शकते. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) बँकिंग आणि आर्थिक परिषद कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक पी. वासुदेवन यांनी यासंदर्भात सांगितले […]Read More

अर्थ

क्रिप्टोकरन्सीवर सखोल चर्चा करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) संदर्भातील चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान आले आहे. एसबीआय कॉन्क्लेव्हमध्ये दास यांनी सांगितले की, जेव्हा रिझर्व्ह बँक असे म्हणते की क्रिप्टोकरन्सीमुळे (cryptocurrency) मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थैर्याची चिंता आहे, तेव्हा या विषयावर सखोल चर्चा करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि […]Read More

Featured

भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईबाबत केले हे विधान

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिपादन केले की, मध्यवर्ती बँक बिगर-व्यत्यय पद्धतीने किरकोळ महागाई (retail inflation) 4 टक्क्यांच्या पातळीवर आणण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चलनविषयक धोरण आढावा बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवण्यासाठी मतदान करताना त्यांनी हे सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकेला (SBI) दंड (Penalty) ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा जबरदस्त दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी म्हटले आहे की स्टेट […]Read More

Featured

परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 3 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (Forex reserves) 8.895 अब्ज डॉलरने वाढून 642.453 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 27 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 16.663 अब्ज डॉलरने वाढून 633.558 अब्ज डॉलरवर […]Read More

अर्थ

लवकरच डिजिटल चलन आणण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लवकरच डिजिटल चलन (Digital Currency) आणण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक हे चलन केवळ त्याच्या फायद्यामुळेच आणू इच्छित नाही तर सर्वोच्च न्यायालयाचेही त्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 एप्रिल 2018 रोजी भारतात क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या व्यापारावर स्थगिती दिली होती. वास्तविक, क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) पैशांची गुंतवणूक […]Read More

Featured

वित्तीय तूट भरू काढण्यासाठी नवीन नोटा छापू नये – अर्थतज्ञ

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्तीय तूट (fiscal deficit) भरून काढण्यासाठी नवीन नोटा छापू (printing money) नयेत असे मत प्रसिद्ध अर्थतज्ञ पिनाकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की त्यामुळे आर्थिक अपव्यय होईल. त्याचबरोबर कोरोनाची तिसरी मोठी लाट आली नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) वेगाने सुधारणा होईल अशी […]Read More