Tags :Uddhav Thackery

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे चुकीचे अर्थ माध्यमांनी लावले

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे चुकीचे अर्थ लावून चुकीची आणि अर्धवट माहिती माध्यमांनी दिली . समाजमध्यमातही चुकीचे संदेश प्रसारित करण्यात आले असा ठपका उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठेवला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती त्यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केली आहे,ती पुढीलप्रमाणे…. सुप्रीम कोर्टाने शिवसेना वादावर महत्वपूर्ण निकाल […]Read More

महानगर

बाबरीच्या वेळी लपलेले भाजपचे उंदीर आता बाहेर पडताहेत…

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीच्या बाबत केलेले वक्तव्य गंभीर आहे, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे , मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . सध्याचे पंतप्रधान पण त्यावेळी कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी […]Read More

राजकीय

शिवसेनेची स्थावर मालमत्ता, पक्ष निधी आणि शाखा शिंदेंकडे सोपवा

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाच्या हक्काबाबत उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेला न्यायालयीन ससेमीरा काही केल्या थांबताना दिसत नाही.शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती …

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती.जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. बाळासाहेब ठाकरे यांची जादू खतम करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं अयशस्वी खटाटोप केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जादू आजपर्यंत शाश्वत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना […]Read More

राजकीय

अखेर नऊ महिन्यांनंतर संपला सत्तासंघर्षावरील युक्तीवाद, निर्णय न्यायालयाकडे राखीव

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. न्यायालयाने जवळपास ४८ तास दोन्ही […]Read More

ट्रेण्डिंग

ठाकरे कुटुंबियाना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पेचामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या ठाकरे कुटुंबाला आज मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीबाबतच्या एका याचिकेत मोठा दिलासा दिला.गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.मात्र, […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता होळीनंतरच

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील २७ जून पूर्वीची राजकीय स्थिती बहाल करा

नवी दिल्ली,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आजपासून पुन्हा घटनापीठासमोर सलग सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी आज झाली. संवैधानिक खंडपीठासमोर युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तत्कालीन संकटकाळात राज्यपालांनी केलेली कारवाई घटनात्मकदृष्ट्या समर्थनीय नाही, असा युक्तिवाद […]Read More

देश विदेश

राज्यपालांनी सरकार पाडण्याची भूमिका बजावू नये

नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची […]Read More

Breaking News

मशाल चिन्ह तात्पुरते बचावले आणि अपात्रता ही नाही

दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ची सुनावणी दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार असून तोवर ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि अपात्रता यावर दिलासा दिला आहे. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यावर आपली बाजू मांडत आयोगाच्या निकालाला सरसकट स्थगिती देण्याची केलेली विनंती मात्र न्यायालयाने अमान्य केली […]Read More