Month: February 2022

ऍग्रो

सोयाबीनचे भाव कोसळले, शेतकऱ्यांची चिंता वाढली, काय सल्ला देत आहेत

नवी दिल्ली, दि. 28  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण भावात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होती मात्र, पुन्हा एकदा अचानक एका रात्रीत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. शेतकरी म्हणतात पुढे काय होईल माहीत नाही? त्याचबरोबर आता […]Read More

ऍग्रो

अंबाजोगाईच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती

बीड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील अर्धा एकरात सेंद्रिय भाजपाल्याची शेती फुलवली असून गांडूळ खताची निर्मिती देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.students of Ambajogai Agricultural College केंद्र आणि राज्य सरकारच्या सेंद्रिय कृषी धोरणानुसार अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्धा एकरात लागवडीच्या तंत्रज्ञानापासून व्यवस्थापन […]Read More

Featured अर्थ

पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांच्या खर्चात झाली वाढ

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पायाभूत सुविधा क्षेत्रातील 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च असलेल्या 443 प्रकल्पांचा खर्च (Infrastructure Projects Cost) निश्चित करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा 4.45 लाख कोटी रुपयांनी वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (एमएसपीआय) अहवालानुसार, विलंब आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पांची किंमत वाढली आहे. मंत्रालयाच्या जानेवारी 2022 च्या अहवालात असे […]Read More

Featured अर्थ

आठवड्याच्या शेवटी तेजी , सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत जगभरातील बाजारांसाठी गेला संपूर्ण आठवडा वेगवान घडामोडींचा ठरला २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे जगभरातील बाजार प्रचंड घसरले. हा दिवस दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातील ‘काळा दिवस” ठरला. युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळाले.गुरुवारी भारतीय बाजाराच्या निर्देशांकांनी जवळपास दोन वर्षातील त्यांची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली. […]Read More

ऍग्रो

आता केळीच्या सालीतूनही निघणार तेल, शेतकरी  करू शकतात चांगली कमाई

नवी दिल्ली, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका अंदाजानुसार, बिहारमध्ये केळीच्या केवळ आभासी देठापासून दरवर्षी सुमारे 2500,000 मेट्रिक टन बायोमास तयार होतो. केळी उत्पादकांपुढील सर्वात मोठे आव्हान हे आहे की आभासी केळीच्या स्टेमच्या या प्रचंड बायोमासचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करणे आणि दुसरे आव्हान म्हणजे केळीच्या बायोमासपासून बायोमास, सॅप आणि इतर उत्पादनांमधून फायबर काढणे. यासाठी […]Read More

Featured अर्थ

रशिया-युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम नाही

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशिया-युक्रेन संकटाचा (Russia Ukraine Crisis) द्विपक्षीय व्यापाराच्या दृष्टीने भारतावर थेट परिणाम होणार नाही परंतु तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. बँक ऑफ बडोदाच्या (बीओबी) आर्थिक संशोधन अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचल्या […]Read More

Featured ऍग्रो

एका मंत्र्याच्या समर्थनार्थ संपूर्ण मंत्रिमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वेळ

मुंबई, दि. 25  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. अद्यापपर्यंत महावितरण किंवा शासनाकडून कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी […]Read More

ऍग्रो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

हळदीला मिळाला उच्चांकी दर..

सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली मध्ये राजापूरी हळदीला तब्बल 32 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे.मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी अण्णासो ओमासे यांच्या हळदीला हंगामातील हा पहिला उच्चांकी दर मिळाला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती Sangli Agricultural Produce Market Committee  मध्ये पार पडलेल्या सौद्यामध्ये ओमासे यांच्या राजापुरी हळदीला हा […]Read More

Featured अर्थ

केर्न एनर्जीसोबतचा सरकारचा वाद…

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारने पूर्वलक्षी कर आकारणीच्या (retrospective taxation) बाबतीत ब्रिटनच्या केर्न एनर्जीला (Cairn Energy) 7,900 कोटी रुपये परत केले आहेत. कॅप्रिकॉर्न एनर्जी या नावाने ओळखल्या जाणार्‍या केर्नने एका निवेदनात म्हटले आहे की कराची रक्कम परत करण्यात आली आहे आणि त्यांना निव्वळ 1.06 अब्ज डॉलर मिळाले आहेत. केर्नने सरकार विरोधात अनेक […]Read More

ऍग्रो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

द्राक्ष निर्यातीत ५० टक्के घट …

सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाचे संकट असतानाही Despite the Corona crisis मागीलवर्षी सांगली जिल्ह्यातून २० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. मात्र यावर्षी अवकाळी पावसाच्या संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे.50% decline in grape exports … निर्यातदारांच्या माहितीनुसार यंदा निर्यातीत ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. सांगली […]Read More