नवी दिल्ली, दि. ३१ : देशातील राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे ‘अपोन्ग’ म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे. तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. […]Read More
मुंबई, दि. ३१ : मुंबई जवळील जागगतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा सापडला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात सुमारे 1500 वर्षांपूर्वीची दगडी बांधकामातील जलसंधारण रचना सापडली आहे. टी-आकाराचा हा पायऱ्यांचा जलसाठा (स्टेप्ड रिझर्व्हॉयर) पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही थक्क झाले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन तंत्रावर नवा प्रकाश […]Read More
मुंबई, दि. ३१ : धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील कराचीमधील ल्यारी भागातील रहिवाशांनी चित्रपटाच्या कमाईत आपला वाटा असावा, अशी अजब मागणी लावून धरली आहे. काही स्थानिकांनी तर चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के हिस्सा ल्यारीच्या विकासासाठी देण्याचे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ : केंद्र सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार, CEPA, अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे. याआधी 31 मार्च 2026 रोजी मुदत संपणाऱ्या TRQ परवान्यांना आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. भू-राजकीय संकटामुळे आयातदार या कोट्याचा पूर्णपणे वापर करू शकले […]Read More
मुंबई, दि. 31 : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद […]Read More
छ. संभाजीनगर, दि. ३१ : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकीस्तानी सौंदर्य प्रसाधमांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित आरोपींवर व्यावसाय […]Read More
मुंबई, दि. ३१ : राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत फडणवीस सरकारने नवीन सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे दर मागील वर्षाप्रमाणेच (सन २०२५-२६) ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
मुंबई दि ३१ : ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) […]Read More
ठाणे दि ३१- ठाणे जिल्ह्यात शहापूर येथे एक तारांगण ( Planetarium ) आणिचार अत्याधुनिक, मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा (Astronomical Observatory) बांधली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दि. ५ एप्रिल रोजी सायं.५ वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार आहे. निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोलविज्ञानाची रूची […]Read More
तेलंगणा, दि ३०तेलंगणा राज्य विधानसभेत ‘पॅरेंटल सपोर्ट बिल, 2026’ एकमताने मंजूर केले. यानुसार, जर कोणताही कर्मचारी आपल्या पालकांची काळजी घेत नसेल, तर त्याच्या एकूण पगारातून 15% किंवा ₹10,000 (यापैकी जे कमी असेल ते) कपात केली जाईल. देशात पहिल्यांदाच असा कायदा बनला आहे, ज्यात सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी, आमदार, खासदार आणि सरपंचांनाही जबाबदार धरण्यात आले […]Read More