Month: April 2024

पर्यावरण

यंदा २२ वेळा उसळणार ४.५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या पावसाळ्या दरम्यान म्हणजेच जून २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असण्याचे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदाच्या पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. यापैकी ७ दिवस हे […]Read More

राजकीय

हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ!

पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

लातूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार […]Read More

राजकीय

विश्वासघात हीच काँग्रेसची ओळख

धाराशिव, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विश्वासघात ही काँग्रेसची ओळख असल्याचे म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे, इंडिया आघाडीत २७२ जागांवर दावा सांगणारा एकही पक्ष नाही, त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या बोलण्याला अर्थ नाही.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विरोधी आघाडी बनावट व्हिडिओ बनवून लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावली इंडिया […]Read More

गॅलरी

वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी दाखल

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आज दुपारी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली सचिन दरेकर – राणे, यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई आणि सुभाष भोईर हे उपस्थित होते. ML/ML/PGB 30 APR 2024Read More

महानगर

उत्तर मुंबई मधून पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरीवली (पूर्व) येथील प्रसिद्ध श्री पुष्टीपती गणेशाचे सपत्नीक दर्शन घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि […]Read More

करिअर

असिस्टेंट प्रोफेसर के 4000 पदों पर वैकेन्सी

मुंबई, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : तमिलनाडु टीचर रिक्रूटमेंट बोर्ड (TN TRB) ने असिस्टेंट प्रोफेसर के 4000 पदों पर वैकेंसी निकाली आहे. उम्मीदवार ऑफिशियल वेबसाइट trb.tn.gov.in वर जाकर अर्ज करू शकता. एजुकेशनल क्वालिफिकेशन : उम्मीदवारों के पास संबंधित विषयात 55% के साथ मास्टर की डिग्री असणे आवश्यक आहे.कँडिडेट्स ने नेट परीक्षा पास की हो.आयु सीमा […]Read More

महिला

महिला सक्षमीकरण: मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांचे मानसिक आरोग्य हे सर्वांगीण कल्याणाचा एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केलेला पैलू आहे. आजच्या वेगवान जगात, स्त्रिया अनेक भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडतात, ज्यामुळे तणाव आणि मानसिक आरोग्याची आव्हाने वाढतात. महिलांनी त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि आवश्यकतेनुसार मदत घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याच्या पहिल्या […]Read More

पर्यावरण

महासागर संवर्धन: सागरी परिसंस्थेचे संरक्षण

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीच्या बायोस्फीअरचे महत्त्वपूर्ण घटक म्हणून, ग्रहाच्या हवामानाचे नियमन करण्यात, जैवविविधतेला पाठिंबा देण्यासाठी आणि उपजीविका टिकवून ठेवण्यात महासागर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तथापि, सागरी परिसंस्थांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात अतिमासेमारी, अधिवासाचा नाश, प्रदूषण आणि हवामान बदल यांचा समावेश आहे. या मौल्यवान परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे दीर्घकालीन आरोग्य […]Read More

खान्देश

एस टी अपघातात दहा ठार, तीस प्रवासी जखमी

नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई – आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात १० प्रवाशी जागीच ठार झाले आहे, तर ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. एसटी आणि ट्रकचा अपघात इतका भीषण होता की बस अक्षरशा हार्दिक आपली गेली आहे, अपघातातील जखमींना तातडीने चांदवड आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात […]Read More