नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL 2022 च्या पहिल्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना KKR विरुद्ध झाला. या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला, मात्र माजी कर्णधार एमएस धोनीने चांगली खेळी करत अर्धशतक […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील लोक मोठ्या संख्येने शेतीशी निगडीत आहेत. भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार त्यांना अनेक सुविधा […]
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट […]
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे […]
नाशिक, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थ व्यवस्थेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसच्या आवारातील स्क्रॅप मटेरियलला भीषण आग लागली आहे. रखरखीत उन्हाळा व जोरदार वारा यामुळे आग अधिक भडकली […]
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा व केंद्र सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. केंद्र सरकारची ही अघोषित आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व केंद्रीय […]
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रदेश कार्यालयात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. मशिदीवर लाऊडस्पीकर […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक(ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेतील दोन अंतिम फेरीतील खेळाडूंचा निर्णय झाला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून अंतिम फेरी […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय शिक्षणात समानता आणण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत देशभरातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीला प्रवेश घेण्यासाठी किमान वय सहा वर्षे असेल. केंद्रीय स्तरावरील शालेय शिक्षणाची […]
अमरावती, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या, जैवविविधतेने नटलेला समृद्ध भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सध्या उन्हाचे चटके जाणवत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प असलेल्या या भागात पर्यटकांना नेहमीच वाघ, अस्वल, गवा,हरीण […]