मुंबई, दि. 10 : RBI ने ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांना ५ सूत्री सुरक्षा योजना मांडली आहे. RBI नवीन सुरक्षा उपाययोजना लागू करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नियमांनुसार, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ऑनलाइन व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याऐवजी एका तासापर्यंत थांबवले जाऊ शकतात. या वेळेत ग्राहक इच्छित असल्यास व्यवहार रद्द देखील करू […]Read More
मुंबई,दि. 10 : भारतातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आसाम, केरळ आणि पुदुचेरी या दोन राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला आहे. या तिन्ही ठिकाणी मतदानाचे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केली नसली, तरी आतापर्यंतची ही टक्केवारी लोकशाहीसाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे. आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथील […]Read More
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी. बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे. ही शस्त्रक्रिया प्रगत ‘मेडबॉट ट्युमाई’ रोबोटिक […]Read More
मुंबई, दि. ९ : गेले २१ दिवस धुरंधर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. धुरंधर २ ने जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केले असून भारतात त्याने १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. कित्येकांनी हा सिनेमा एकपेक्षा जास्त वेळा […]Read More
मुंबई, दि. ९ : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. 108 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर असो वा दुर्गम गाव, प्रत्येक ठिकाणी गरजूंना रुग्णवाहिकेची सेवा वेळेत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. या […]Read More
नवी दिल्ली, दि. 9 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 816 पर्यंत वाढेल, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामध्ये हे सुधारणा […]Read More
मुंबई, दि. ९ : ‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला असून त्याच आधारे पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. २५ वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तथापि, दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती आर. […]Read More
मुंबई, दि. ८ : राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्कांचे संरक्षणआणि त्यांच्या सन्मानपूर्वक उपजीविकेसाठी राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक धोरण आणणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय विभागाचे अवर सचिव कस्तुरे, […]Read More
मुंबई, दि. 8 : प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील अल्याड पल्याड’च्या मोठ्या यशानंतर आता ‘घबाडकुंडट ‘ हा नवीन थरारपट घेऊन आले आहेत. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने केला आहे. त्याच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. दिग्दर्शकाचा आगामी […]Read More
काठमांडू, दि. 8 : नेपाळमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सर्व खासगी शाळा बंद करून सरकारी शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नेपाळमध्ये आजपासून खासगी शाळा बंद; पंतप्रधानांपासून ते अधिकाऱ्यांच्या मुलापर्यंत सर्वजण सरकारी शाळेत शिकणार अशी घोषणा नवनिर्वाचित युवा पंतप्रधान बालेन शाह यांनी केली आहे. देशभऱ खासगी शाळांमध्ये वाढत्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये असंतोष […]Read More