चंद्रपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इयत्ता 10 वीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. हा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला. शनिवारी 10 वी चा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅनझॅनेला (Panzanella) हा इटालियन खाद्यसंस्कृतीतील एक ताजेतवाने आणि चविष्ट सलाड आहे. ताज्या भाज्या आणि ब्रेडच्या तुकड्यांचा समावेश असलेला हा सलाड उन्हाळ्याच्या दिवसांत विशेषतः लोकप्रिय आहे. सोप्या साहित्याने आणि कमी वेळात तयार होणारा हा सलाड आपल्या आहारात पौष्टिकतेची भर घालतो. आज आपण पॅनझॅनेला सलाड कसे बनवायचे ते पाहूया. साहित्य: कृती: […]Read More
ठाणे दि १– 1 मार्च हा परिवहन विभागाचा (RTO ) स्थापना दिवस ” परिवहन दिन ” म्हणून साजरा केला जातो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी यानिमित्ताने मीरा-भाईंदर येथील रहिवाशांसाठी ” गुड न्यूज ” दिली आहे. राज्यातील 58 वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय काल शासनाने जाहीर […]Read More
मुंबई, दि. १ — विधानसभेच्या निवडणुका उलटून तब्बल चार महिने झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधानसभेतील मावळते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून नेमल्यानंतर विधानसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही आजच्या आणि उद्याच्या जगात सर्वाधिक मागणी असलेली करिअर क्षेत्रे आहेत. डेटा सायन्स आणि AI म्हणजे काय? डेटा सायन्समध्ये मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषण करून उपयुक्त माहिती मिळवली जाते, तर AI म्हणजे संगणकांना बुद्धिमत्तेच्या आधारे निर्णय घेण्यास सक्षम करणे. महत्त्वाच्या भूमिका शिक्षण आणि […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रजोनिवृत्ती (Menopause) हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा असतो. सुमारे ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान हा टप्पा येतो आणि त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. या काळात महिलांना अनेक शारीरिक बदल जाणवतात, जसे की मासिक पाळी थांबणे, हार्मोन्समध्ये बदल, हाडे कमकुवत होणे आणि मानसिक तणाव वाढणे. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ देशांपैकी एक आहे. याठिकाणी बर्फाच्छादित पर्वत, स्वच्छ तलाव, हिरवीगार कुरणे आणि अप्रतिम आल्प्स पर्वतरांगा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. यामुळेच स्वित्झर्लंडला “युरोपचे स्वर्ग” असेही म्हटले जाते. स्वच्छता, उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा यामुळे हा देश प्रवासासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. आज आपण […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये डोसा हा एक प्रसिद्ध आणि आवडता पदार्थ आहे. पण आपण नेहमीच साधा डोसा किंवा मसाला डोसा खातो. आज आपण अडई डोसा (Adai Dosa) कसा बनवायचा ते पाहू. हा डोसा तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळींच्या मिश्रणाने तयार केला जातो. प्रथिनयुक्त आणि पचनास हलका असणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी […]Read More
श्रीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ता तुटल्यास टोल टॅक्स कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या दोन टोलनाक्यांवर 80 टक्के टोल करात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते बांधणीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल करातील कपात सुरूच ठेवावी, असे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १४४ वर्षांनंतरची येणारा प्रयागराज येथील ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची शिवरात्रीच्या दिवशी सांगता झाला. महाकुंभमेळयात गर्दीच्या उच्चांकासह एकूण तीन विश्वविक्रमांची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सलग ४५ दिवस चाललेल्या हा भक्तीचा महासोहळा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम ठरला आहे. जगभरातील ७० देशांमधून भाविकांनी महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. ४५ दिवसांच्या या […]Read More