मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डब्रोवनिक हे क्रोएशियामधील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे, जे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. याला “अॅड्रियाटिकचा मोती” असेही म्हटले जाते. येथील जुने किल्ले, निळ्याशार समुद्रकिनारे आणि युरोपियन स्थापत्यशैलीमुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. डब्रोवनिकमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे: डब्रोवनिकमध्ये करायच्या गोष्टी: उत्तम पर्यटन कालावधी: निष्कर्ष: डब्रोवनिक हे […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पायसम हा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध गोडसर पदार्थ आहे, जो विशेषतः सण, समारंभ आणि पूजांमध्ये तयार केला जातो. तांदूळ, दूध, साखर किंवा गूळ आणि सुका मेवा वापरून बनवला जाणारा हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. विविध प्रकारच्या पायसममध्ये पायसम पायसम (तांदळाचा), सेमिया पायसम (शेवयाचा), आणि चना दाळ […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना […]Read More
बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इडली बनवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीवर कर्नाटक सरकारनं बॅन लावला आहे.पारंपारिकरित्या, इडली बनवताना त्यांना वाफवण्यासाठी सुती कापडाचा वापर केला जात होता. पण आता अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सोयीसाठी प्लास्टिकच्या शीटचा वापर केला जात आहे. ही बाब कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली.राज्यभरात 251 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 51 […]Read More
चमोली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंडमधील चमोली येथे २८ तारखेला झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत ५४ पैकी ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी हवामान चांगले असल्याने पहाटेच बचावकार्य सुरू करण्यात आले. सैन्य ड्रोन आणि रडार सिस्टीमचा वापर करून बर्फात अडकलेल्या […]Read More
मुंबई दि २– महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटद्वारे केली आहे. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून दोन वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे होतात का आणि राज्याच्या तिजोरी वरती आलेला मोठा आर्थिक भार याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून विरोधक मंत्र्यांचे राजीनामे मागणे किती लावून धरतात यावर हे अधिवेशन किती वादळी ठरते हे अवलंबून असणार आहे. राज्याचे कृषिमंत्री […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या नंबरचे कर्जबाजारी राज्य असल्याचं RBI च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी राज्य आहेत. २०२४ मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण ८३.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. २०१९ मध्ये ४७.९ लाख कोटी रुपयांचे कर्ज […]Read More
प्रयागराज, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भाविकांची उपस्थिती लाभलेल्या महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी मिळाली आहे. “महाकुंभाने जगाला श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेचा चांगला समन्वय साधला आहे. एखाद्या शहराच्या विकासावर ७.५ हजार कोटी रुपये खर्च करून त्या राज्याची अर्थव्यवस्था ३.५ लाख कोटी रुपयांनी वाढते असे कधीच घडत नाही. हे जगात कुठेही दिसत नाही, पण […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल मार्केटिंग हे एक उत्तम करिअर पर्याय बनले आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे इंटरनेटचा वापर करून उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवली जाते. डिजिटल मार्केटिंगचे प्रकार शिक्षण आणि पात्रता नोकरी संधी आणि पगार फ्रेशर्सना ₹३-६ लाख वार्षिक पगार […]Read More