mmcnews mmcnews

पर्यावरण

स्मार्ट शहरांसाठी हरित ऊर्जा तंत्रज्ञानाची गरज

मुंबई, दि. २ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरीकरणाच्या झपाट्याने वाढत्या प्रक्रियेमुळे जागतिक स्तरावर ऊर्जा वापर, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील स्मार्ट शहरे केवळ तंत्रज्ञानाने सक्षम असण्याऐवजी पर्यावरणपूरक आणि शाश्वत असावीत यावर भर दिला जात आहे. हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शहरे कार्बन उत्सर्जन कमी करू शकतात आणि ऊर्जा वापर […]Read More

महिला

हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार आणि जीवनशैली

मुंबई, दि. १ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांचे आरोग्य अनेकदा हार्मोन्सच्या संतुलनावर अवलंबून असते. हार्मोनल असंतुलनामुळे वजनवाढ, थकवा, तणाव, अनियमित मासिक पाळी, त्वचेच्या समस्या आणि अनेक आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करून हार्मोनल संतुलन राखणे आवश्यक आहे. हार्मोन्स आणि त्यांचे कार्य हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल मेसेंजर्स असतात, […]Read More

ट्रेण्डिंग

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड प्रमुख आरोपी

बीड, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाल्मीक कराड हाच बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक १ असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच घट्ट झाला […]Read More

शिक्षण

मुंबई विद्यापीठाने दिक्षांत समारंभात दिली चुकीच्या नावाने प्रमाणपत्रे

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 2023-24 बॅचच्या पदवीधर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रावर ‘मुमाबाई विद्यापीठ’ असे लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’ असे चुकीचे स्पेलिंग असलेल्या पदव्या प्रदान केल्या. या पदवी […]Read More

ऍग्रो

मोहोळ कृषी संशोधन केंद्राने शोधले खास लाह्यासाठी ज्वारीचे वाण

मोहोळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्र येथे ज्वारीचे लाह्यासाठी विशेष वाण विकसित करण्यात आले आहे. फुले पंचमी असे या वाणाचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन […]Read More

साहित्य

ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रंजक आणि उद्बोधक प्रवासवर्णनांमधुन मराठी वाचकांना जगाची सफर घडवून आणणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे आज निधन झाले. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले. डॉ. मीना प्रभू या या मूळच्या पुण्याच्या होत्या, […]Read More

राजकीय

या कारणामुळे राहुल सोलापूरकर यांचे नाव पुन्हा वादात

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर हे काही दिवसांपूर्वींच शिवरायांच्या आग्रातून सुटकेबाबत चुकीचे विधान करून अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोठा जनक्षोभ झाला होता. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. हे प्रकरण शमले असताना आता पुन्हा एकदा सोलापूरकरांचे नाव वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक […]Read More

राजकीय

राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश

नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉग्रेसनेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहू गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी कोर्टात ऑनलाइन उपस्थिती न दर्शवता प्रत्यक्षरित्या उपस्थित राहण्याचे नाशिक कोर्टाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. त्या सुनावणीला राहुल गांधी […]Read More

खान्देश

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार कायम…

नाशिक दि १– अल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानसुसार या प्रकरणात कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन […]Read More

पर्यटन

मॉरिशस – निळ्याशार समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्याचे नंदनवन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मॉरिशस, हिंदी महासागरातील एक सुंदर बेट राष्ट्र, आपल्या निळ्याशार समुद्रकिनारे, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. भारतीय पर्यटकांसाठी हे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे, ज्यामध्ये साहसी क्रिडा, ऐतिहासिक स्थळे आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. प्रमुख पर्यटनस्थळे: सांस्कृतिक विविधता: मॉरिशसमध्ये भारतीय, आफ्रिकन, युरोपियन आणि चिनी संस्कृतींचे अनोखे मिश्रण आहे. […]Read More