mmcnews mmcnews

Uncategorized

येत्या पाच वर्षांत मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणविरहित

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेने पुढील पाच वर्षांत प्रदूषणविरहित स्मशानभूमी साकारण्याचे धोरण ठरवले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत पालिकेला खडेबोल सुनावले होते. यानंतर पालिका प्रशासनाने प्रदूषणाच्या बाबतीत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. त्यातील २२५ […]Read More

देश विदेश

उत्तराखंडात हिमस्खलनामुळे गाडले गेले ५७ कामगार

चमोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सातच्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगार ८ कंटेनर आणि एका शेडमध्ये होते. बद्रीनाथला लागून असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ची टीम चमोली-बद्रीनाथ महामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम करत आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच, […]Read More

राजकीय

पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’ योजना

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल 30 हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, अशी […]Read More

बिझनेस

भारतीय बाजार ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद

जितेश सावंत मुंबई दि २८– फेब्रुवारी महिना भारतीय शेअर बाजारांसाठी खूप आव्हानात्मक ठरला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात तीव्र घसरण झाली. भारतीय बाजार जवळपास ९ महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग पाच महिने भारतीय बाजारात घसरण सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स ४,००० अंकांपेक्षा जास्त घसरून बंद झाला तसेच निफ्टीची १९९६ नंतर सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह […]Read More

पर्यावरण

भर उन्हात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; संवर्धनाची मागणी

वाशीम दि २८:– वाशीम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी इंटरचेंज परिसरातील शेतशेशिवारात दुर्मीळ असा पिवळ्या रंगाचा पळस फुलला असून, त्याचे सौंदर्य प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. सहसा लालसर केशरी रंगात आढळणाऱ्या पळसाच्या झाडांची ही दुर्मीळ प्रजाती असून, पर्यावरण प्रेमी आणि वनस्पती अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे.वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, पळस (Butea monosperma) हा सामान्यतः लालसर केशरी रंगाच्या फुलांनी […]Read More

पर्यटन

महिलादिनानिमित्त महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मुंबई, दि.२८ :– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती […]Read More

कोकण

अलिबागजवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला आग

अलिबाग दि २८– अलिबाग जवळील भर समुद्रात आज सकाळी लागलेल्या आगीत मच्छीमार बोट ८० टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहेत, मात्र बोटीवर सर्व १८ खलाशी खलाशी सुखरूप आहेत. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]Read More

महिला

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी अटक केली. दत्ता भीतीने कॅनॉलमध्ये लपून बसला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करून लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केले गेले. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी गाडेला 12 मार्च […]Read More

करिअर

ग्रीन जॉब्स – पर्यावरणपूरक करिअर संधी आणि भविष्यातील मागणी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि पर्यावरणसंवर्धनाच्या वाढत्या गरजेने ग्रीन जॉब्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हे नोकरीचे प्रकार केवळ पर्यावरणपूरकच नाहीत तर भविष्यासाठी सुरक्षित संधी देखील प्रदान करतात. ग्रीन जॉब्स म्हणजे काय? हे असे नोकरीचे प्रकार आहेत, जे थेट किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मदत करतात. उर्जेच्या स्वच्छ स्रोतांचा वापर, नैसर्गिक संसाधनांचे […]Read More

ट्रेण्डिंग

प्रत्येक बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण

मुंबई, दि. २७ :- राज्यातील सर्वच बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्यात यावे.तसेच बसस्थानक आणि आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस , परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला सुरक्षा रक्षक नेमणार महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर […]Read More