चंद्रपूर दि १६:- तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी […]Read More
मुंबई, दि.१६– संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री […]Read More
मुंबई, दि. १५ : मुंबईतील परळमधील प्रसिध्द लालबाग राजाच्या गणेश मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यंदाही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी मंडपाच्या संपूर्ण सजावटीचा खर्च देणार आहेत. ते गेल्या वर्षीपासून मंडळाचे कार्यकारी सल्लागार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ १४ जून रोजी पार पडलेल्या गणेश मुहूर्त पूजनने करण्यात आला. या मंडळाचा यंदा […]Read More
मुंबई, दि. १५ : ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या चर्चेत आहे. अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांचा एका साध्या कुटुंबातून मोठा नेता बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. चित्रपटात अभिनेता […]Read More
कोल्हापूर,दि. १५ : आपल्या देशात खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पदकांची अपेक्षा केली जाते. आपण त्यांच्या कामगिरीचा अभिमानही बाळगतो मात्र शासनाकडून त्यांच्या कामगिरीककडे सपशेल दुर्लक्ष होत असते. कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत ही आठ वर्षे पगाराविना राहिल्याची माहिती समोर आली आहे, 2014 साली राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पहिले तीन वर्षे पगार झाल्यानंतर पुढील आठ […]Read More
मुंबई दि १५:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज आपल्या पदावरून पायउतार झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. याच बैठकीत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी भावना व्यक्त करताना जयंत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीचा […]Read More
मुंबई, दि. १५ : जगप्रसिद्ध उद्योगजक इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने कंपनीने शोरुम आता मुंबईत देशातील पहिले शोरूम सुरु केले आहे. आज मुंबईतील बीकेसीमध्ये या शोरूमचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावून मराठी भाषेला विशेष मान […]Read More
पुणे, दि १५: शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची उघडपणे चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर तत्काल कारवाई करण्याची […]Read More
मुंबई, दि. १५ : राज्यातील ओला कंपनीच्या 385 शोरूमना टाळं लागलं आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांनी केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिसेस (ओला) कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचे आढळले. त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. […]Read More
ठाणे,दि. १५ : अतिशय वेगाने विस्तारणाऱ्या ठाणे शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनला आहे. गेल्या सात वर्षांपासून ठाणे महापालिका दिवा येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकत आहे. त्यामुळे खारफुटीसह जैवविविधतेची झालेली हानी,ओल्या कचऱ्याने केलेले भूजल प्रदूषण, दुर्गंधीचा असह्य त्रास आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे […]Read More