mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

अंतराळवीर शुभांशू शुक्ला वीस दिवसांनंतर पृथ्वीवर परतले

कॅलिफोर्निया,दि. १५ : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर २० दिवस अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, ड्रॅगन अंतराळयान आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले. याला स्प्लॅशडाउन म्हणतात. हे चारही अंतराळवीर एक दिवस आधी सायंकाळी ४:४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना झाले होते. सर्व अंतराळवीर २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती…

मुंबई दि १५:– रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी काठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी काही भागातील शेती तसेच रस्ते पाण्याखाली […]Read More

कोकण

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाडमध्ये पूर स्थिती…

महाड दि १५ (मिलिंद माने)– कोकणात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे पाणीटंचाई जरी निर्माण झाली नसली तरी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठवण करणारी धरणे ओसंडून वाहू लागली. मात्र जुलै महिन्यात मागील दोन दिवसात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील महाड पोलादपूर तालुक्यासह रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमावरती भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाडमध्ये […]Read More

पर्यटन

किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद !

महाड दि १५(मिलिंद माने )– छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आगामी १५ ऑगस्ट पर्यंत संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती लेखी आदेशाद्वारे दिली आहे. मात्र पायरी मार्ग बंद म्हणजे रायगड रोपे चा गल्ला […]Read More

राजकीय

क्लस्टर बाहेरील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य

मुंबई दि १५ — मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील क्लस्टर योजनेच्या बाहेरील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास तातडीने करण्यासाठी आवश्यक त्या परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बोलावलेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होते. […]Read More

महानगर

महामुंबई मेट्रोने गाठला नवा उच्चांक : २ए आणि ७ या

मुंबई दि १५ – मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. ८ जुलै, […]Read More

महानगर

महामुंबई मेट्रोने गाठला नवा उच्चांक : २ए आणि ७ या

मुंबई दि १५ – मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. ८ जुलै, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

प्रारूप विकास आराखड्यास झालेला खर्च व्यर्थ, वसंत भसे

पुणे, (दि. १४ जुलै २०२५) हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असणाऱ्या परिसरात वाहतुकीच्या समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे उद्भवल्या आहेत. ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार मा. राज्यपाल यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

राजकीय

गणपतीसाठी कोकणातएसटीच्या जादा ५००० बसेस..

मुंबई दि १५ – २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]Read More

राजकीय

सर्व आदिवासींना धरती आबा योजनेतून वीज पुरवठा…

मुंबई दि १५– राज्यातील सर्व आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ही योजना राबवली असून त्यात वीज पुरवठा योजना देखील आहे, त्यामध्ये ६,९६१ जोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यापैकी ४, ६८७ जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न राजू तोडसाम यांनी उपस्थित केला […]Read More