नवी दिल्ली, दि. १६ : दिल्ली होलंबी कलान येथे देशातील पहिला ग्रीन ई-कचरा इको पार्क सुरू होणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त, निव्वळ शून्य सुविधा जागतिक हरित तंत्रज्ञान मानकांचे पालन करून इलेक्ट्रॉनिक कचरा पुनर्वापरात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. वाढत्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याला तोंड देण्यासाठी आणि शाश्वत […]Read More
मुंबई, दि १६असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. […]Read More
मुंबई, दि १६: राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयक (बिल क्रमांक ३३ ,२०२४) ला मंजुरी देऊ नये, अशी मागणी “जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समिती”ने आज राज्यपालांकडे केली. विविध राजकीय पक्ष व लोकचळवळींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णण यांना निवेदन सादर करण्यात आले.व या कायद्यातील विविध मुद्द्यांवर व जाचक तरतुदी बद्दल सविस्तर चर्चा केली. या […]Read More
ठाणे – ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित […]Read More
मुंबई दि १६:– बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कॉर्पोरेट्स कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात […]Read More
मुंबई दि १६– राज्यातील झुडपी जंगलात १९९६ पूर्वीच्या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं आहे, त्यांच्यासह त्यानंतरच्या रहिवाशांची माहिती आवश्यक त्या स्वरूपात केंद्र सरकारकडे पाठवण्यात पुढील महिनाभरात पाठवण्यात येईल आणि त्यांनी परवानगी दिल्यास उर्वरित रहिवाशांसाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित […]Read More
मुंबई दि १६:– नंदूरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथे जामीया इस्लामीया इशातूल उलुम या इस्लामिक धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत येमेन देशातील व्यक्ती व त्याचे कुटुंबिय व्हिसाची मुदत १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी संपूनही राहत असल्याची बाब समोर आली आहे. विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे आणि अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीद्वारे सदर प्रश्न उपस्थित केला होता. सदरहू मदरसा मध्ये बेकायदेशीररित्या राहत […]Read More
पुणे, दि १६:- देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्यांक समुदाय विरोधात आत्तापर्यंत देशाने भाजपची बुलडोझर शाही पाहिली. मात्र आता पुण्यामध्ये विरोधकांवरती ही भाजप बुलडोजर चालवू पाहतोय. असा आरोप चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेला चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांच्यासह अॅड. आकाश साबळे, सागर धाडवे, सरचिटणीस युवक काँग्रेस पुणे शहर […]Read More
ठाणे दि : दुबई येथील FISAF – आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिप २०२५ मध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्समध्ये १६ सुवर्ण, ६ रौप्य पदके आणि हिप-हॉप बॅटलमध्ये १ ट्रॉफी जिंकून भारतातील (महाराष्ट्र) सहा उत्साही मुलींनी देशाचे नाव उंचावले. १ ते ३ जुलै २०२५ रोजी दुबई येथे झालेल्या या स्पर्धेत चमकदार कामगिरीने सांची […]Read More
पुणे, दि. १६ : लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात […]Read More