mmcnews mmcnews

देश विदेश

अमेरिकेतील मांसाहारी दुधाला भारताने केला मज्जाव

नवी दिल्ली, दि. १७ : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत एक अत्यंत संवेदनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे — तो म्हणजे “मांसाहारी दूध”. अमेरिकेतील काही दुग्ध उत्पादक कंपन्या अशा गायींकडून दूध घेतात ज्यांना प्राणिज घटकांनी युक्त चारा दिला जातो. या चाऱ्यात डुक्कर, कोंबडी, मासे, घोडा, मांजर आणि कुत्र्याचे […]Read More

देश विदेश

१२ वर्षांच्या मुलाची कहाणी ऐकून न्यायालयाने फिरवला निर्णय

नवी दिल्ली,दि. १७ : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आई-वडीलांच्या भांडणांमुळे मानसिक आणि भावनिकदृष्टीने खचलेल्या १२ वर्षाच्या मुलाची हृदयद्रावक कहाणी ऐकली आणि खंडपीठाने या मुलाची कस्टडी त्याच्या आईकडे दिली आहे. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी आपलाच निकाल बदलल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. कोर्टाने स्वत:च दहा महिन्यांपूर्वी दिलेला आदेश बदलून या मुलाची कस्टडी पुन्हा त्याच्या आईकडे देण्याचा निर्णय घेतला. […]Read More

Uncategorized

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टी उभारण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि. १७ : गेटवे ऑफ इंडियाजवळ २२९ कोटी रुपये खर्चाच्या प्रवासी जेट्टी व टर्मिनलच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. टर्मिनल आणि आजूबाजूच्या परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य सरकारला देत न्यायालयाने जेट्टी बांधकामाचा मार्ग मोकळा केला. जेट्टी प्रकल्पाला विरोध करीत ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने दाखल केलेली याचिका न्यायालयाने मंगळवारी निकाली […]Read More

देश विदेश

जगातील पहिले AI रेस्टॉरंट

दुबईसारखं शहर जगभरात फ्यूचरिस्टिक संकल्पनांसाठी प्रसिद्ध आहे, आणि आता ते आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे—जगातील पहिले AI आधारित रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर महिन्यात बुर्ज खलिफा परिसरात सुरू होणाऱ्या या रेस्टॉरंटचं नाव ‘WOOHOO’ असून, हे केवळ जेवणाचा अनुभव देणारं ठिकाण नाही, तर तंत्रज्ञान आणि कल्पकतेची अनोखी गुंफण आहे. या रेस्टॉरंटमध्ये ‘Chef Aiman’ नावाचा […]Read More

महानगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा धावणार ‘वनराणी’

मुंबई, दि. १७ : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ ट्रॉय ट्रेन पुन्हा धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, […]Read More

देश विदेश

चीनच्या ‘गोल्ड गेम’मुळे जगाला चिंता

बिजींग, दि. १७ : आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करु लागलेला चीन अनपेक्षित निर्णयांनी नेहमीच जगाला हादरे देत असतो. जून 2025 मध्ये चीनमध्ये सोन्याच्या खरेदीचा दर थोडा मंदावला असला तरी, पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या गुंतवणुकीने विक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालात इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामुळे चीनच्या नवीन ‘गोल्ड गेम’ची खेळाची बाब […]Read More

अर्थ

AI मुळे वाचले सरकारचे तब्बल 1045 कोटी रु.

मुंबई, दि. १७ : AI चा योग्य प्रकारे वापर केल्यास आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. अशा एका प्रकरणात AI मुळे सरकारचे 1 हजार 45 कोटी रु वाचले आहेत. कॅन्सर आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांचा खोटा दावा करून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशभरात तब्बल 4 हजार टॅक्सपेयर्सनी रिटर्नमध्ये खोटा […]Read More

पर्यावरण

ठाण्यात झाडांची छाटणी केल्यामुळे ४५ पक्ष्यांचा मृत्यू

ठाणे. आज दिनांक १७/०७/२०२५ रोजी १७:५३ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- पक्षी मित्र श्री. रोहित मोहिते, मोबाईल क्रमांक:- +91 86577 69457) आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात बिल्डिंग नंबर ए७ समोर सोसायटीच्या आवारात खाजगी ठेकेदाराकडून झाडांची छाटणी केल्यामुळे अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली […]Read More

राजकीय

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच

मुंबई, दि १७ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत , आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असे साधारण चित्र आजवर दिसत असे. मात्र आता विधिमंडळात आमदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली आहे. हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार आज विधिमंडळात घडला. […]Read More

आरोग्य

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम

नवी दिल्ली दि १७:– स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या […]Read More