पुणे दि १९ :–महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ दरम्यान मुंबईत पार पडले. या अधिवेशनात स्थिरावलेल्या सरकारच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील औपचारिकता पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर विधायक कामकाज घडून आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनादरम्यान सामाजिक, आर्थिक, महिला व बालकल्याण, पर्यावरण, कृषी, प्रशासकीय सुधारणे या विषयांवर ठोस पुढाकार घेत प्रभावी […]Read More
ठाणे दि १९ — उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानातंर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदगतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिरला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियानाचा आज ठाण्यातील लोकमान्य नगरमधील […]Read More
मुंबई, दि. १९ .. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते […]Read More
नागपूर दि १९– राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा सण, बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी तीन लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत. नागपुरातील बनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. […]Read More
आमदार माजले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्वीग्न सवाल मुंबई, दि १९ –विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. अध्यक्षांनी सदर प्रकरण […]Read More
मुंबई, दि. १८ : राज्यभर अतार्कीकपणे सुरु असलेल्या शाकाहार विरुद्ध मांसाहार वादाला आज न्यायालयाने चपराक लगावली आहे. मुंबई विमानतळासभोवती दहा किलोमीटरच्या परिसरात असलेली मांस-मच्छी विक्रीची बेकायदेशीर दुकाने हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याआधी हीच मागणी करणाऱ्या दोन याचिका ( दाखल असल्याने नवी याचिका फेटाळत असल्याचे कोर्टाने सांगितले. अखिल भारतीय कृषी […]Read More
पुणे, दि. १८ : पुणे जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी वकील संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा न्यायालयात झालेल्या संयुक्त बैठकीत वकील संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना 10 दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. रिपोर्टनुसार, 26 जुलैपर्यंत कोणताही अधिकृत निर्णय न झाल्यास 1 ऑगस्टपासून पुणे जिल्ह्यातील […]Read More
बेळगाव, दि. १८ : महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मराठीला हिंदीचे वर्चस्व सहन करावे लागत असल्याने राज्यभरातील वातावरण पेटले आहे. त्यातच आत कर्नाटक सीमाभागात मराठीभाषिकांवर कन्नडचे वर्चस्व प्रस्थापित होत आहे. बेळगाव पाठोपाठ आता जिल्ह्यातील निपाणी (Nipani) शहरातही कन्नड भाषा सक्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.कारण सीमाभागातील निपाणी शहरात दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दुकानदार व व्यापाऱ्यांनीही त्यांच्या नामपाट्यांवर […]Read More
हैदराबाद, दि. १८ : भारत जगातील पहिला ड्युअल स्टेल्थ ड्रोन विकसीत केला जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन केवळ शत्रूच्या हाय-रेझोल्यूशन रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलपासून बचाव करणार नाही, तर काही सेकंदात हल्ला करण्यास देखील सक्षम असेल. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘रडार अॅब्सॉर्प्शन अँड मल्टीस्पेक्ट्रल अॅडॉप्टिव्ह’ तंत्रज्ञान (RAMA). या तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनला RAMA […]Read More
नवी दिल्ली, १८ : ‘एनसीईआरटी’ बोर्डाने इयत्ता ८ वीच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. ‘एनसीईआरटी’ने नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशाह बाबरचे क्रूर विजेता, अकबराचे सहिष्णू तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’ म्हणून वर्णन केले असल्याची माहिती मिळाली आहे. मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचा समावेश आठवीच्या या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.‘एनसीईआरटी’ची ही नवीन पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध […]Read More