मुबई, दि. २१ : मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 12 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य आढळले नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी पाच जणांना फाशी तर सात […]Read More
जालना दि २१:– जालन्यात सोयाबीन पिकावर रोगांचा संकट ओढवलंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवलाय. जालन्यात पिकांवर होत असलेल्या रोगप्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. ML/ML/MSRead More
पुणे दि २०– संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी ३१ दिवसांचा भाविकांनी ओथंबलेला, भक्तिमय प्रवास पूर्ण करून आज पुन्हा आळंदी नगरीत पोहोचली आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, कोट्यवधी भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ च्या जयघोषात हे वारीचं वैभव संपन्न झालं. आळंदीत पुन्हा पालखी पोहोचल्यावर महापूजा, हरिपाठ, कीर्तन, भजन अशा विविध भक्तिपर कार्यक्रमांनी सोहळ्याचा […]Read More
पेण, दि. २०– गणेशोत्सव, दहिहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षडयंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करु असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केले. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील […]Read More
सिंधुदुर्ग दि २० — जिल्ह्यातून दोन कंटेनर भरून बांबूचे फर्निचर इस्त्रायल या देशात निर्यात झाले आहे. सिंधुदुर्गातील कोनबॅक आणि चिवार संस्थेने हे फर्निचर बनविण्याची कामगिरी केली आहे.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा बांबूचं मोठं जागतिक प्रकिया केंद्र बनेल,असा विश्वास कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूचे दर्जेदार उत्पादन होत आहे.या जिल्ह्यात कोनबॅक […]Read More
यवतमाळ दि. २०–यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान तर्फे दिव्यांग दृष्टीहीन कलावंत मुलामुलींची पंढरपूर वारी आयोजित करण्यात आली होती . ही वारी तब्बल साडेपाचशे किलोमीटर पायी चालून नुकतीच सुखरूप परत आली आहे. याबाबत संपूर्ण वारकऱ्यांचा यवतमाळ शहरवासियांतर्फे कौतुक सोहळा आयोजत करण्यात आला होता. सर्व वारकऱ्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला […]Read More
जालना दि २०:– जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका बसलाय. तालुक्यातील अनेक भागांत मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात पडलेत. 4 दिवसांपूर्वी घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. 4 दिवस उलटूनही हे पाणी ओसरले नाहीये. त्यामुळे याचा फटका पिकांना बसला […]Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार ” जाहीर मुंबई दि २०– संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य […]Read More
मुंबई,दि. 19 – राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गतिशील काम करण्याच्या पध्दतीमुळे राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाची सुत्रे हातात घेतल्यापासून पंकजा […]Read More
मुंबई दि १९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात […]Read More