mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

UIDAI ने लाँच केले नवीन Aadhaar App

मुंबई, दि. २१ : UIDAI ने गुगल प्ले स्टोअरवर त्यांचे नवीन आधार ॲप लाँच केले आहे. हे सध्या अर्ली ॲक्सेस व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेय म्हणजेच ते अद्याप चाचणी टप्प्यात आहे. परंतु अँड्रॉइड वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात आणि वापरण्यास सुरुवात करू शकतात. ॲप सध्या फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट […]Read More

राजकीय

ईडीच्या कामगिरीबाबत सर्वोच्च न्यायालय नाराज

नवी दिल्ली, दि. २१ : ईडीने काही वकिलांना समन्स पाठवण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या आरोपींना वकिलांनी सल्ला दिला म्हणून हे समन्स जारी केले होते. या समन्सविरोधात संबंधित वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. याच प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, अशी टिप्पणी केली. तसेच यासंदर्भात ईडीसाटी काही […]Read More

मनोरंजन

अभिनेता श्रेयस तळपदेच्या अटकेला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

मुंबई, दि. २१ :अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्याला अटक होणार नाही. हरियाणामधील सोनीपत येथील ह्युमन वेल्फेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित फसवणूकीच्या एका मोठ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकने आज श्रेयसला अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं आहे. एका मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनीवर लोकांची फसवणूक केल्याचा आणि विश्वासघात केल्याचा आरोप आहे. या एफआयआरमध्ये अभिनेता आणि ब्रँड अॅम्बेसेडर […]Read More

मनोरंजन

डॉ. निलेश साबळेचे स्टार प्रवाह वरुन पुनरागमन

मुंबई, दि. २१ : स्टार प्रवाहवरील कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’च्या महाअंतिम सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा डॉ. निलेश साबळे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले डॉ. साबळे काही काळ विश्रांती घेत होते, पण आता ते स्टार प्रवाहवर खास पाहुणे म्हणून पुनरागमन करत आहेत. या खास एपिसोडमध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

भाजी विक्रेत्याला 29 लाख रुपयांची GST नोटीस

बंगळुरू, दि. २१ : कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील शंकरगौडा नावाच्या एका छोट्या भाजी विक्रेत्याला अलीकडेच ₹२९ लाख रुपयांची GST नोटीस मिळाली, ज्यामुळे सामाजिक आणि व्यापारी वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांत शंकरगौडांनी ₹१.६३ कोटींचे डिजिटल UPI व्यवहार केले होते, ज्यावरून GST विभागाने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण करतो असे गृहीत धरले. भाजी विक्रेता […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय क्रिप्टो एक्सचेंज कॉइन-DCXवर सायबर हल्ला

मुंबई, दि. २१ : भारतीय क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX वर 19 जुलै 2025 रोजी एक अत्यंत प्रगत सायबर हल्ला झाला, ज्यात सुमारे ₹378 कोटींची चोरी झाली. हॅकर्सनी कंपनीच्या ऑपरेशनल खात्यावर सर्व्हर उल्लंघनाद्वारे अनधिकृत प्रवेश मिळवला आणि हे खाते लिक्विडिटी प्रोव्हिजनसाठी वापरले जात असल्यामुळे ग्राहकांच्या थेट निधीशी याचा संबंध नव्हता. CoinDCX ने स्पष्टपणे सांगितले की ग्राहकांचे सर्व […]Read More

अर्थ

धर्मादाय संस्थांच्या वार्षिक उत्पन्नातून होणार वसुली

मुंबई, दि. २१ : मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० चे कलम ५७ अन्वये धर्मादाय संस्थांच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून २% रक्कम अंशदान रक्कम ‘सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन निधी’ मध्ये जमा करण्यात येत होते. २००९ साली अशी रक्कम साधारणतः अडीचशे कोटी रुपयांवर संकलित झाल्याने देवेंद्र प्रकाश शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंशदान स्वीकारण्यावर स्थगिती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

*पन्नास वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

मुंबई, दि २१: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात रांजणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात ५० वर्षांनी १९७५/७६ या दहावीच्या प्रथम बॅच विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.स्नेहबंध परिवाराच्या वतीने नुकताच तब्बल ५० वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग भरला. तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेष म्हणजे […]Read More

महानगर

मराठी फलक नसलेल्या 3 हजार दुकानांना मुंबई मनपाकडून नोटीस

मुंबई, दि. २१ : मुंबई महानगरपालिकेने मराठीत फलक न लावल्याबद्दल ३,०४० दुकाने व आस्थापनांवर नोटीसा बजावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने २०२२ मध्ये एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही दुकानांवर व आस्थापनांवर इतर भाषेतील फलकापेक्षा मराठी भाषेत मोठा फलक लावण्याचा नियम तयार करण्यात आला. या निर्णयाला दुकानदारांच्या संघटनेने […]Read More

गॅलरी

‘आम्ही महिंद्रकर’ :महिंद्रच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम ; सलग ५१ वर्षांची वर्षा

मुंबई, दि २१वर्षातून एकदा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या मित्रांसमवेत पावसाळ्यात सहलीला जाणे खूप आनंददायी, सुखद आणि उत्साहवर्धक असते. कारण निसर्गाकडे असणारी एक प्रचंड तना मनाला मोहवून टाकणारी ऊर्जा आपल्या शरीराचा ताबा घेते. या सहलीतून आपल्याला अविस्मरणीय आनंद तर मिळतोच पण ते दोन दिवस बऱ्याच कालावधीसाठी आपल्याला संजीवनी देऊन जातात.आपल्या मित्रांबरोबर आपण जेंव्हा सहल आयोजित करतो […]Read More