जॉर्जिया,दि. २२ : महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी दुहेरी पराक्रमाचा ठरला. नागपूरची दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी बुद्धिबळात भारतीय महिलाही कमी नसल्याचे दाखवून दिले. १९ वर्षीय दिव्या आणि ३८ वर्षीय हम्पी यांनी जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. भारतातर्फे प्रथमच दोन महिला खेळाडूंनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत […]Read More
मुंबई, दि. २२ : नवी दिल्ली, दि. २२ : भारतीय हवाई दलातील सर्वात जुने आणि अत्यंत महत्त्वाचे लढाऊ विमान मिग-21 अखेर निवृत्त होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी चंदीगडमधील हवाई तळावर एक औपचारिक समारंभ आयोजित केला जाणार असून त्यातून एका युगाचा अंत होणार आहे. मिग-21 हे विमान 1963 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले होते आणि […]Read More
मुंबई, दि. २२ : काल मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर या निकाला विरोधात आज महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील […]Read More
मुंबई दि २२– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या […]Read More
पुणे प्रतिनिधी – कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, DOMO Incorporation च्या सहकार्याने डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना केली आहे. या केंद्राचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले. DOMO ही संस्था जगातील टॉप ५ डेटा सायन्स कंपन्यांपैकी एक असून, या केंद्रासाठी DOMO हा अधिकृत उद्योग भागीदार आहे. या उपक्रमांतर्गत कीस्टोनच्या विद्यार्थ्यांना […]Read More
ठाणे दि २२– अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. तसेच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत नियम ३७७ च्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. […]Read More
मुंबई दि २२– राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, कौशल्य […]Read More
मुंबई, दि २२बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग भायखळा येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी “जनता दरबाराचे” आयोजन करण्यात आले होते. त्याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी व मागण्या थेट मंत्र्यांसमोर मांडल्या. यावरून मंत्री लोढा यांनी त्वरित समस्या सोडवण्याची आश्वासन दिले तसेच काही समस्यासाठी समोरच्या शासकीय […]Read More
मुंबई, दि २२शिवसेना शाखा क्र २२१ तर्फे गिरगाव येथे मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला. आम्ही दरवर्षी असे सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो तसेच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे […]Read More
बीड दि २२ ….संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला. ते म्हणाले की हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे. प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोष मुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल यामध्ये खूप मोठा […]Read More