मुंबई दि १५ — प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख इतकी घरे मंजूर करण्यात आली आहेत, ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली , ही सर्व घरे मोफत वीज उपलब्ध होणारी असतील. याबाबतचा मूळ प्रश्न संतोष दानवे यांनी […]Read More
मुंबई दि १५ — राज्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षा कालावधी तसंच दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, त्यासोबतच त्यांची मालमत्ता लिलाव करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबतचा मूळ प्रश्न अमोल खताळ यांनी उपस्थित केला होता, त्यावर प्रकाश सोळंके , सुधीर मुनगंटीवार यांनी […]Read More
मुंबई, दि. १४ : मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातील घनसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी लांब असलेल्या बुलेट ट्रेनच्या भुयारी बोगद्याचा पहिला विभाग आता खुला झाला आहे. यामध्ये ठाणे खाडीखालून जाणारा तब्बल ७ किमी लांब भाग समाविष्ट आहे, जो देशातील अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक मानला जातो. बोगद्याचा काही भाग न्यू […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : भारतातील वाढत्या लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता, समोसा, जलेबी, लाडू आणि वडा पाव यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये किती साखर आणि कॅलरीज आहेत याची माहिती ‘तेल आणि साखर इशारा’ फलकाद्वारे द्यावी लागेल. मात्र सध्या हा नियम फक्त एम्स आणि आयआयटी सारख्या केंद्रीय संस्थांच्या कॅन्टीनवर […]Read More
मुंबई, दि. १४ : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत याबाबत माहिती दिली असून, हे स्थानक “नाना जगन्नाथ शंकरशेठ” यांच्या नावाने ओळखले जाण्याची शक्यता आहे. नाना शंकरशेठ हे भारतात पहिली रेल्वे आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक होते. त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हे नामकरण सुचवण्यात […]Read More
शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आज १४ जुलै रोजी दुपारी ४:४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना झाले. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता समुद्रात उतरेल. याला स्प्लॅशडाउन म्हणतात. हे अंतराळयान २६३ किलोपेक्षा जास्त माल घेऊन परत येईल. त्यात नासाचे हार्डवेअर आणि ६० हून अधिक प्रयोगांमधील डेटा समाविष्ट […]Read More
मुंबई, दि. १४ : म्हाडा कोकण मंडळाकडून ५ हजार २८५ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विविध योजने अंतर्गत ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ७७ भूखंड असून तब्बल ५ हजार २८५ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात आली […]Read More
मुंबई, दि. १४ :–“अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हे विधेयक निर्णायक ठरेल,” अशी ठाम भूमिका राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत मांडली. राज्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम २०२५’ (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक आज विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे […]Read More
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जानिक सिन्नरने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. सिन्नरने पहिल्यांदाच हे विजेतेपद जिंकले आहे. विम्बल्डन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू बनला आहे. रविवारी रात्री लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर झालेल्या ३ तास ४ मिनिटे चाललेल्या सामन्यात इटलीच्या सिन्नरने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ४-६, ६-४, ६-४, ६-४ […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : देशभर खरीपाचा हंगाम जोरात सुरु असताता युरीआ आणि डिएपी या महत्त्वाच्या खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याला चीनने केलेली अडवणूक कारणीभूत ठरत आहे. भारतात डीएपी खताचा तुटवडा आहे. युरिया नंतर डीएपी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे. चीनने फॉस्फेटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. डीएपी खत बनवण्यासाठी फॉस्फेट […]Read More