mmcnews mmcnews

राजकीय

अनधिकृत बांधकामांनासंरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सभागृह आक्रमक

मुंबई दि १४ — राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश सर्व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत , फुटपाथवरील अतिक्रमणे देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न पराग आळवणी यांनी उपस्थित केला होता, त्यावर योगेश सागर, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, दिलीप वळसे पाटील, राजन नाईक […]Read More

राजकीय

सर्वांना इलेक्शन साठी तयार राहण्यास सांगितले

भिवंडी, दि १३माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माननीय माजी खासदार शिवसेना सचिव व शिवसेना नेते विनायक जी राऊत साहेब यांनी आज दिनांक 13/07/2025, रोजी शिवसेना शहर जिल्हा शाखा येथे भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिषदेबाबत होऊ घातलेल्या निवडणुकी च्या बाबतीत मार्गदर्शन केले या सभेत शिवसेना विश्वास जि थळे साहेब उपनेते अल्ताफ शेख साहेब उपनेत्या ज्योतीताई ठाकरे […]Read More

महानगर

सत्ताधुंद सरकार साधुसंतांच्या महाराष्ट्राला “मद्यधुंद” करणारडाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा मद्य

ठाणे – सन 1974 मध्ये तत्कालीन सरकारने मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मृणालताई गोऱ्हे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले होते. त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. आता तब्बल 50 वर्षानंतर राज्यात सुमारे 328 वाईन शाॅप्सला परवाने दिले जाणार आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी […]Read More

राजकीय

अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन…

मुंबई, दि. १३ –महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, […]Read More

मनोरंजन

*पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने केले पथनाट्य

पुणे, दि १३ : मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या […]Read More

महानगर

मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणावर मोका अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश…

मिरा-भाईंदर दि १२:– मिरा-भाईंदर शहरातील हटकेश परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स तस्करी आणि त्याचा थेट परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत होते. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हटकेश परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले. सदर प्रकरणात, काही दिवसांपूर्वी हटकेश भागातील ‘माफिया’ […]Read More

ट्रेण्डिंग

नियमित शाळेत जाणाऱ्या मुलांना मिळणार ६ हजार रु भत्ता

लखनऊ, दि. १२ : उत्तर प्रदेश सरकार आता दररोज शाळेत जाणाऱ्या मुलांना दरवर्षी ६ हजार रुपये भत्ता देणार आहे. ज्या मुलांना त्यांच्या घरापासून ५ किमीच्या परिसरात सरकारी शाळा नाही ते हा भत्ता मिळण्यास पात्र असतील. या योजनेच्या मदतीने, राज्य सरकार शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढवण्याच्या ध्येयाकडे काम करेल.ही योजना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या […]Read More

ट्रेण्डिंग

‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचे राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रिनींग

नवी दिल्ली, दि. १२ : ऑटिझम आणि भारतीय सैन्यावर आधारित अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन शुक्रवारी राष्ट्रपती भवनात झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते, ज्यात अनुपम खेर, बोमन इराणी, करण टकर आणि शुभांगी यांचा समावेश होता. चित्रपट पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी टाळ्या वाजवून चित्रपटाचे कौतुक केले. अनुपम खेर […]Read More

ट्रेण्डिंग

देशातील सर्वांत मोठ्या FMCG कंपनीच्या MD आणि CEO पदी महिलेची

मुंबई, दि. १२ : भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिल्यांदाच MD आणि सीईओ पदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे. प्रिया नायर यांनी इतिहास घडवला आहे. नायर या 1 ऑगस्ट 2025 रोजी पदाचा कारभार स्वीकारतील. सध्याचे एमडी रोहित जावा यांचा कार्यकाल अत्यंत कमी राहिला. ते […]Read More

देश विदेश

अहमदाबाद विमान अपघात इंधन पुरवठा थांबल्याने झाल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली,दि. १२ : एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात भीषण दुर्घटना घडली, ज्यामध्ये २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने १२ जुलै रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात इंधन […]Read More