मुंबई, दि २४ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्यांचा दूरदृष्टीपणा आणि लोकहितकारी कार्याला मिळालेली पावती आहे. असे वक्तव्य विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या दोन्ही मराठी इंग्रजी पुस्तकाचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केले. रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा यामधून फक्त प्रगतीच नव्हे, तर नव्या भारताचा आत्मविश्वासही गडकरी उभा […]Read More
मुंबई, दि २४ : भारतात विकसित करण्यात आलेल्या सीएआर टी-सेल थेरपीने दोन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार झाले असल्याने जागतिक स्तरावरील हे यश ही एक अभूतपूर्व आहे असे अपोलो हॉस्पिटल चे डॉ.पुनीत जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अपोलो हॉस्पिटल्स ने ८५ बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. ओडिशाच्या ४९ वर्षीय शर्मा बी-सेल अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया […]Read More
मुंबई, दि. २४ :– राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व […]Read More
मुंबई, दि. २४ : मुंबई लोकल ट्रेनमध्ये २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये अटकेत असलेल्या १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २१ ) पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर लगेचच या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. शेकडो लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भीषण घटनेतील आरोपी सुटल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत होता. त्यानंतर या निकालविरोधात राज्य […]Read More
मुंबई दि. २४ — राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी – प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३०% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ […]Read More
महाड दि २४–महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत ठाण्याचे पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई झाली असली तरी अजूनही काही कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये चर्चिली जात आहे. महाड औद्योगिक वसाहतीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून […]Read More
वाशीम दि २४:– वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये जलसाठा वाढताना दिसत आहे. विशेषतः वाशीम तालुक्यातील वारा जहागीर येथील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तब्बल १०० टक्के भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील उमरा मोठा, वारा, देपुळ, बोरी, काजलांबा, कुंभी, वसंतवाडी आदी १५ गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन […]Read More
मुंबई, दि २४दि 20 जुलै, रविवारी.. म्हणजे पावसाळी आदिवेशनाच्या आदल्या दिवशी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी आपल्या मतदारसंघतल्या भांडुप पूर्वे येथील भांडुपगाव या ठिकाणी काही तरुणांबरोबर ‘गल्ली क्रिकेटचा’ आनंद घेतला. यावेळी खासदार पाटील यांनी भांडुपगांवच्या तरुणांनबरोबर क्रिकेट खेळले व त्यांच्याशी गप्पा पण मारल्या. या वेळी खासदार संजय पाटील तरुणांना उपदेशवून म्हणाले कि ” […]Read More
दिल्ली, दि २४ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी “बिहार संगम कॉन्क्लेव 2025” उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. कौशलेंद्र कुमार (खासदार, नालंदा), श्री. गौरव गौतम (मंत्री, हरियाणा सरकार), श्री. जनार्दन सिंग सिग्रीवाल (खासदार, महाराजगंज) व श्री. कालीचरण सिंह (खासदार, चतरा) यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. “बिहारच्या […]Read More
जालना दि २४:– जालन्यात कोथिंबीरला योग्य भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या एका एकरवरील कोथिंबीरवर ट्रॅक्टर चालवला आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील शेतकरी सुनील मदन यांनी कोथिंबीरला भाव नसल्याने एक एकरावर लागवड केलेल्या कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर चालवला आहे. मदन यांनी काही दिवसांपूर्वी एक एकर क्षेत्रावर कोथिंबीरची लागवड केली होती. मात्र, बाजारात कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने […]Read More