मुंबई, दि. २९ : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 12 हजार लोकांची नोकरी जाणार आहे. TCS मधील नोकरीला आत्तापर्यंत खूप सुरक्षित मानली जात होती प्रोजेक्ट नसले तरी TCS आपल्या कर्मचाऱ्यांना ‘बेंच’वर ठेवून विविध प्रशिक्षण देऊन दुसऱ्या प्रकल्पांवर कामाला […]Read More
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवीन आणि महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया संवादाचा प्रभावी मार्ग असला तरी गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ही तत्त्वे निश्चित […]Read More
मुंबई ल, दि २९म्हाडाने लाखो भाडेकरूंच्या जीवाशी थेट खेळ केला आहे आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांचा गैरकारभार उघड झाला आहे. म्हाडा कायद्याच्या कलम ७९अ अंतर्गत जी प्रक्रिया होती, ती पगडीतील भाडेकरूंना मिळणारी एकमेव कायदेशीर मदतीची व्यवस्था होती. पण म्हाडा ने स्वतःला कायदेशीर ‘सक्षम प्राधिकृत’ (Competent Authority) जाहीर केलंच नाही. कोणताही शासकीय आदेश किंवा […]Read More
मुंबई, दि. २९ :– हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीच्या औचित्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्य कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. डॉ. […]Read More
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित […]Read More
परभणी, दि २९: जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या […]Read More
मुंबई, दि २९शिवसेना शाखा क्र. २१२ आणिअखिल भारतीय मराठा महासंघयांच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल येथे सरकारी कार्ड शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात पॅन कार्ड, आधार कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उद्यम आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, निवडणूक कार्ड याअशा अनेक योजनांचा समावेश होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा […]Read More
मुंबई, दि २९ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय […]Read More
नवी दिल्ली दि २९–राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय […]Read More
पनवेल, दि २९: वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये, त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले कि, दिनांक ०५ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक भरभरून शुभेच्छा देत असतात आणि […]Read More