ISRO ने आज सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह NISAR प्रक्षेपित केला . श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता GSLV-F16 रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट NISAR ला ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करेल. यासाठी सुमारे १८ मिनिटे लागतील.NISAR मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वी आणि तिच्या […]Read More
मुंबई, दि. ३० : आमिर खानने आपल्या चाहत्यांसाठी एक आगळीवेगळी भेट घेऊन आलेला आहे. ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ हे त्याचे नवे यूट्यूब चॅनल सुरु झाले असून, या माध्यमातून प्रेक्षकांना त्याचे जुने आणि नवीन चित्रपट फक्त ₹१०० मध्ये ‘पे पर व्ह्यू’ तत्त्वावर पाहण्याची संधी मिळणार आहे. १ ऑगस्टपासून ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० : विमान सुरक्षेवर देखरेख करणारी संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने टाटा समूहाच्या एअरलाइन एअर इंडियामध्ये अनेक मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. एअर इंडियाला नागरी उड्डाण संचालनालयाच्या (DGCA) ऑडिटमध्ये 100 हून अधिक गंभीर बाबींचे उल्लंघन आढळले आहे. ज्यामध्ये गंभीर सुरक्षा जोखमींचा समावेश आहे. या ऑडिटमध्ये विमान कंपनीच्या ऑपरेशनल आणि देखभाल […]Read More
नवी दिल्ली , दि. ३० : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बिहार सरकारला पत्र लिहून राज्यातील बांका जिल्ह्यात १३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाळू उत्खनन घोटाळ्याचा उल्लेख केला आहे, ज्याचा काही राजकारणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंध असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. संघीय तपास संस्थेचा हा संदेश काही आठवड्यांपूर्वी पाठवण्यात आला होता आणि तो २०२३ च्या ‘लोक अदालत’ (पर्यायी […]Read More
मुंबई, दि. ३० : मुंबई, ३० : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई) ने बुधवारी सांगितले की त्यांनी मुंबई किंवा आसपासच्या परिसरात सॅटेलाइट कॅम्पस स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावित सॅटेलाइट कॅम्पसमध्ये अर्थशास्त्र, लेखा आणि वित्त, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स आणि कायदा आणि नियमन यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून पदवीपूर्व, पदव्युत्तर […]Read More
इंदौर, दि. ३० : सुरक्षित प्रवासासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे आवश्यक असतानाही अनेकदा ते टाळण्याकडे लोकांचा कल असतो. वाहतूक पोलिसांची कारवाई सहन करुनही लोक हेल्मेट घालणे टाळतात. यावर उपाय म्हणून १ ऑगस्टपासून, इंदौर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल भरण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात […]Read More
मुंबई, दि. ३० :– नैसर्गिक, पौष्टीक, औषधी गुणधर्माच्या रानभाजींचा महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्राचे उदघाटन केले जाणार आहे. नाशिकमधील उंटवाडी रोडवरील रामेतीच्या आवारात येत्या रविवारी ०३ ऑगस्ट रोजी स.१० वाजता कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव […]Read More
मुंबई, दि. ३० : मुंबई-सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा सागरी महामार्गालगत 19 विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 699 गावांचा समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एमएसआरडीसी रत्नागिरीस सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं […]Read More
मुंबई, दि. ३० :– मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये.या योजनेचे राज्यातील सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी कामे गतीने व कालबध्द नियोजन करून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी […]Read More
मुंबई दि ३०:– मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता […]Read More