ठाणे, दि. ३१ : ठाणे नजिकच्या भिवंडी शहरात पोलिसांनी ३.७४ लाख रुपये किमतीच्या कोडीन असलेल्या कफ सिरपच्या १,९२० बाटल्या जप्त केल्या आणि दोघांना अटक केली आहे. “गोपनीय माहितीच्या आधारे, आम्ही एका जागेवर छापा टाकला आणि अशपाक मोहम्मद हसन मोमीन आणि अब्दुलराजा अलीराजा सिद्दीकी यांना मादक पदार्थांच्या वितरणाच्या उद्देशाने प्रतिबंधित औषधी उत्पादनाचा साठा केल्याबद्दल अटक केली,” […]Read More
मुंबई दि ३१– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)’च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी विविध प्रकल्प आणि सहकार्याच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भारताच्या ‘$5 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र ‘$1 ट्रिलियन’ […]Read More
मेलबर्न, दि. ३१ : ऑस्ट्रेलिया ने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर यूट्यूब अकाऊंट बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीच टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) या सोशल मीडियांवर बंदी घातलेली आहे. याबाबत ई-सेफ्टी कमिश्नर यांनी शिफारस केली होती. यूट्यूब हा एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. तरीदेखील यूट्यूबच्या माध्यमातून लहान मुलांपुढे पारंपरिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच हानिकारक […]Read More
मुंबई, दि. ३१ : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या जमिनीच्या विक्रीला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मालमत्तेच्या स्वरूपाचा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे याच मुद्द्याशी संबंधित जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करीत मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला झटला दिला. जालना […]Read More
मुंबई, दि. ३१ : – कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे […]Read More
छ. संभाजीनगर दि ३१– जायकवाडी धरणात आज संध्याकाळी ४ वाजता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरेही उपस्थित होते. यानंतर धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदी पात्रात तब्बल १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणात उर्ध्व भागातून १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू […]Read More
मुंबई दि ३१– जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण […]Read More
मुंबई, दि. ३१ :– मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा १७ वा भाग ०१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डीजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे. साहित्यप्रेमींसाठी ही […]Read More
मुंबई, दि. ३१ : दरवर्षीच्या पावसाळ्यात आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देणारी महानगरी मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून काही हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात ही नदी काही प्रमाणात तरी स्वच्छ होईल अशी आशा नागरिकांना वाटत होती. मात्र आता या निधीचा मोठा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चौकशीत […]Read More
मुंबई, दि. ३१ — काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या […]Read More