मुंबई, दि. २८ : मुंबई विद्यापीठामधील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव रविवारी पार पडलेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. यामुळे प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रमाची रचना, शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेऊ शकतील. सिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्याने अंतिम मंजुरीसाठी तो विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. विद्यापीठातील विभागांना स्वायत्तता देण्याबाबतचा प्रस्ताव […]Read More
मुंबई, दि. २८ : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या मसुद्यातून हिंदी भाषा सध्या वगळण्यात आली आहे. अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण […]Read More
पुणे, दि. २८ : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. ‘येशूला देव माना इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल’ असं म्हणून पिंपरी कॅम्प इथं धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]Read More
टोकीयो, दि. २८ : जपानमधील एका अनोख्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील टोल वसुली यंत्रणा अचानकपणे ३८ तासांसाठी ठप्प झाली होती, त्यामुळे कार चालवणाऱ्या नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करता आला नाही. ही तांत्रिक बिघाडाची घटना एका सर्व्हरच्या अपयशामुळे घडली, ज्यामुळे ऑटोमेटेड टोल गेट्स आणि डिजिटल पेमेंट प्रणाली एकदम बंद पडली. या परिस्थितीत […]Read More
आपल्या दैदिप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना ‘विजय दिवसाच्या’ हार्दिक ‘ शुभेच्छा!आजच्याच २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून ‘भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय’ यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने […]Read More
मुंबई, दि २८पावसाची रिमझिम आणि खेळाडूंचा ओसंडून वाहणारा जल्लोषपूर्ण वातावरणात शिवसेना भायखळा, शाखा क्र. २१० आयोजित आमदार चषक २०२५ ही भव्य हॉलिबॉल स्पर्धा माझगाव संपन्न झाली. तब्बल १६ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गणेश इलेव्हन हत्तीबाग या संघाने विजेतेपद तर ताराबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संघाने उपविजेतेपद पटकावले. माझगांवच्या लाल मैदान संघाला तिसरे तर ताडवाडीच्या […]Read More
मुंबई, दि २८पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पनवेलचे भौगोलिक महत्त्व हे फार मोठे आहे व अनेक वर्षांपासून पनवेल बस डेपो येथून हजारो एसटी बसेसची वाहतूक होत असते. आजही पनवेल बस डेपो मधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये […]Read More
अलिबाग दि २८– रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथून मच्छीमारी साठी निघालेली ‘तुळजाई ही वोट शनिवारी खांदेरी किल्ल्यानजीक समुदात लाटांच्या जोरदार पहाटामुळे पलटी झाली होती.या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी पाच जण सुटून किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र तिघे बेपत्ता झाले होते. अखेर तव्वल ५० तासांच्या शोधानंतर आज सकाळी तिघांचे मृतदेह सापडले. नरेश राम शेलार, धीरज कोळी […]Read More
मुंबई दि २८ — राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे […]Read More
जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केलं आणि भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे. दिव्या देशमुखने वयाच्या केवळ १९व्या वर्षी हे यश संपादन करून भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे दिव्या भारताची […]Read More