नवी दिल्ली दि २८– भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष […]Read More
पुणे, दि २८सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे चेअरमन व सायरस पूनावाला ग्रुपचे प्रमुख, तसेच जगातील सर्वात मोठे लस उत्पादक असलेले डॉ. सायरस एस. पूनावाला यांच्या हस्ते पुण्यातील लुल्ला नगर येथील ‘शताब्दी केंद्र’ येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअरड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या […]Read More
मुंबई, दि २८एशियाटिक बिग कॅट सोसायटी आणि वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बिया नल्लामुथु यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आंतरराष्ट्रीय व्याघ्र […]Read More
नागपूर दि २८– सुप्रसिद्ध लेखिका,ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. वयाची ८० वर्षं पूर्ण झाल्यानंतरही नित्य लेखन करणाऱ्या शुभांगीताई खऱ्या अर्थाने साहित्यसाधक होत्या.८० कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, वैचारिक,स्फुट असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. चरित्रात्मक कादंबरी ही त्यांची विशेष ओळख. शुभांगीताई साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी […]Read More
छ संभाजीनगर दि २८– श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून पहिल्या श्रावण सोमवार निमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बारावे ज्योतिर्लिंग असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांनी गजबजून गेलं आहे . बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. १२ […]Read More
कोल्हापूर दि २८:– कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणाचे पाचही दरवाजे काल सायंकाळी उघडले. त्यामुळे धरणातून २ हजार घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर आणि बेळगांव या सीमेवरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने स्थानिक लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट […]Read More
बीड दि २८– बारा जोतिर्लिंगांपैकी असलेलं बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर पाचव्या क्रमांकावर येतं. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त प्रभू वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले असल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, त्यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तीमय चैतन्य भरले […]Read More
मुंबई (प्रतिनिधी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालाशिवसेना आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा 44 च्या वतीने शाखाप्रमुख सुभाष धानुका यांनी दिंडोशी गणपती मंदिर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम […]Read More
नागपूर दि २७– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी वडधामना (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे सुरू करण्यात आली आहे. या अंगणवाडीत मुलांना कविता, गाणी आणि अभ्यासक्रम हे VR हेडसेट्स, […]Read More
मुंबई, दि २७मुंबई तेलुगु एज्युकेशन सोसायटी, वरळी यांच्या वतीने वरळी येथील गणपतराव कदम शाळेत दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये तेलुगू समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील भविष्यासाठी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नामवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही विभागात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या […]Read More