नवी दिल्ली, दि. २ : सर्वोच्च न्यायालयाने (SC) हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय विनाश आणि अनियंत्रित विकासाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने म्हटले आहे की जर हिमाचलमध्ये बांधकाम आणि विकास योजना वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय अशाच प्रकारे सुरू राहिल्या तर तो दिवस दूर नाही जेव्हा हिमाचल देशाच्या नकाशावरून गायब होईल, देव करो, असे होऊ नये. खरंतर, […]Read More
पिंपरी प्रतिनिधी, दि. २ : ‘एक देश एक कर’ या संकल्पने अंतर्गत देशपातळीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१७ सालापासून आकारण्यास सुरुवात झाली. हे आर्थिक क्रांतीकडे टाकलेले सक्षम पाऊल आहे. यामुळे कर चोरी, कर बुडवणे यावर नियंत्रण मिळवता येईल आणि भारत एक आर्थिक सक्षम देश म्हणून पुढे जाईल असा विश्वास हैदराबाद येथील केंद्रीय कर आयुक्त […]Read More
बीड दि २:– सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानचे वतीने मोहन गुंड यांनी दिली. क्रांतीसिंह […]Read More
भाईंदर दि २ :– कॉंग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “भगवा नाही, सनातन दहशतवाद म्हणा” या अत्यंत आक्षेपार्ह व हिंदू धर्माच्या भावनांवर घाव घालणाऱ्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचा निषेध करत आज मिरा-भाईंदरमध्ये युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट सर्कल येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश […]Read More
ठाणे, २ : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण […]Read More
मुंबई दि २ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या शहराच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २,९५५ खांबांपैकी २,५३७ खांबांवर (८६%) संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी पुढाकार योजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर […]Read More
मुंबई दि २ — हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या […]Read More
मुंबई दि २ — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले […]Read More
मुंबई दि २ :– साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर […]Read More
पुणे प्रतिनिधी : देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना मागील काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एकाच प्रवर्गात असंतोष वाढीस लागू शकतो परिणामी यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाहीत, यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी संविधानिक मार्गाने जन आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे […]Read More