पिंपरी, पुणे (दि. ०३ ऑगस्ट २०२५) पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी, तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि बाजारपेठांमध्ये दिवस, रात्र पोलीस गस्त वाढवावी अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद करण्यात येईल असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष, उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी […]Read More
नागपूर दि ३– नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घरात बॉम्ब ठेवले असून बॉम्बने घर उडविण्यात येईल अशी धमकी आल्याने खळबळ उडाली होती. या धमकीचे फोन नागपुर पोलिसांचा कंट्रोल रूम ला सकाळी 9 वाजता होता.. या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा घराचा बॉम्ब शोधक नाशक पथकाचा सहाय्याने घर […]Read More
मुंबई, दि २काल ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून भांडुप मतदार संघात २ विविध उपक्रमाचे उदघाटन झाले.११३ अंतर्गत ओम गणेश मित्र मंडळ, मरोडा हिल, गावदेवी रोड, भांडुप (प.) येथे खुल्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन मा. आमदार व विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा.नगरसेविका दीपमाला बढे ताई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]Read More
मुंबई, दि. २– धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतिने मुलुंड पुर्व येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याला मुलुंडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना फळांचा रस देऊन उपोषण सोडायला सांगितले. धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड, भांडुप, कांजुर व विक्रोळी या ठिकाणी […]Read More
नागपूर, दि. ३– जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य स्तरावरील सर्व जिहाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन केलेल्या मंथनातून सहा समित्यांची स्थापना केली गेली. या समित्यांनी अत्यंत कमी कालावधीत आवश्यक त्या बदलासह अभ्यासपूर्ण शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींनुसार तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून […]Read More
मुंबई, दि. २ : शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण […]Read More
नागपूर, दि. २ : दिव्याने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. अवघ्या 19 व्या वर्षी ही दैदीप्यमान कामगिरी बजावत तिने इतिहास घडवला. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली. आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे, दिव्याचा विजय […]Read More
मुंबई, दि. २ : पीओपी गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज माघी गणेशोत्सवात विराजमान झालेल्या डहाणूकरवाडीतील श्री आणि चारकोपचा राजाचे तब्बल ६ महिन्यांनंतर गणेशभक्तांनी विसर्जन केले. या विसर्जन मिरवणुकीत गोविंदा पथकांनी थर रचून मानवंदना दिली. त्यात साईलीला दहिकाला पथक(गोराई उत्कर्ष दहिकाला पथक, स्वस्तिक महिला गोविंदा पथक, ओम साई माऊली क्रीडा मंडळांचा समावेश […]Read More
कोल्हापूर, दि. २ : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. यावरून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही हत्तीण पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता ‘वनतारा’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वनताराने म्हटले की, कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातू अलिकडेच स्थलांतरित […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : तब्बल १२७ वर्षांनंतर, भगवान बुद्धांच्या अस्थी त्यांच्या ‘खऱ्या भूमी’त म्हणजेच भारतात परतल्या आहेत. १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथे या अस्थी सापडल्या होत्या. ब्रिटीश राजवटीत त्या देशाबाहेर पाठवण्यात आल्या होत्या. या वर्षी एका आंतरराष्ट्रीय लिलावात त्या प्रदर्शित करण्यात आल्या. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या भारतात आणण्याचा निर्णय घेतला होता. […]Read More