भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केली. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच भावनगर टर्मिनसवर तीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये भावनगर टर्मिनस-अयोध्या कॅन्ट एक्स्प्रेस, रेवा-पुणे एक्स्प्रेस आणि जबलपूर ते […]Read More
प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा ठाणे दि ४ — कापुरबावडी ते घोडबंदर मार्गावरील ८ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत. जेणेकरून प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल ! अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास […]Read More
धुळे दि ४ — खानदेशातील कानबाई लोकउत्सव परंपरा सुप्रसिद्ध आहे. धुळे जिल्ह्यात जुने धुळे, पेठ भाग, शिरपूर, दोंडाईचा, थाळनेर येथील कानबाई प्रसिद्ध आहेत. याशिवाय खानदेशात जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा नाशिकचा काही भाग तसेच महाराष्ट्राला लागून असलेला गुजरात तसेच मध्यप्रदेशात देखील हा उत्सव साजरा केला जातो. श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात […]Read More
ठाणे, दि ४- ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या […]Read More
पुणे, दि ४: भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल,म्हाळुंगे,पुणे येथे ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार […]Read More
मुंबई दि ४– भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश […]Read More
भारत आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी ‘CRIB’ नावाचा एक नवीन आणि अत्यंत दुर्मिळ मानवी रक्तगट शोधला आहे. या शोधामुळे गंभीर आजारांवरील उपचार, गर्भाशयाच्या निदानाची प्रक्रिया आणि जागतिक रक्तदानासाठीच्या नियमांमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कोलार येथील एका 38 वर्षीय महिलेमध्ये हा अनोळखी रक्तगट आढळला आहे. यानंतर त्याला ‘CRIB’ असे औपचारिक नाव देण्यात आले. हा जगातील सर्वात […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ : गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरुन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. यामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका तब्बल चार ते पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार […]Read More
पुणे, दि ४– मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ […]Read More
मुंबई : गोरेगावं पूर्व येथील नागरी निवारा फेडरेशन ची पंच वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. विसावा नागरी निवारा ज्येष्ठ नागरिक संघाचे, हिंदुराव वाडते ( अध्यक्ष ), मुकुंद सावंत, सुशील घाग, राजू पायरे, व संतोष कांबळे हे पाच सदस्य नागरी निवारा फेडरेशन, मुंबई वर अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आल्याने त्यांचा, भव्य सत्कार नुकताच नागरी निवारा प्लॉट नंबर […]Read More