मुंबई, दि ४ : साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर […]Read More
मुंबई, दि ४काल, दि. ३ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला ईशान्य मुंबई (UBT ) चे खासदार संजय दीना पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला, त्यांच्या सेवाभावी योगदानाचे कौतुक केले.या वेळी आयोजक व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत, सामाजिक उपक्रमांतून जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ करण्याचा संकल्प […]Read More
भिवंडी:दि.03 ऑगस्ट गणेशोत्सव साजरा करताना त्याचे पावित्र्य राखण्याची सर्वाची जबाबदारी आहे.जेथे शांतता नांदत असते तेथे प्रगती व विकास होत असतो,त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेच्या भावनेतून सण साजरा करणे आवश्यक आहे.उत्सव साजरा करताना शासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व कायद्याचे पालन करावे असे असे प्रतिपादन ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी केले.ते भिवंडीत पोलिस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव […]Read More
ठाणे, दि ३ :- मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी त्यांच्यासह, […]Read More
मुंबई, दि. 3 ( प्रतिनिधी ) – कर्जत तालुक्यातील नेरळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना लॅपटॉप व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुका आगरी समाज संघटने तर्फे दहावी-बारावी मध्ये […]Read More
मुंबई दि ३ — मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले.लोढा यांनी पत्रात नमूद केले […]Read More
मुंबई, दि ३~ युती सोबत रिपब्लिकन पक्ष सन 2012 साली आल्यामुळे युती ची महायुती झाली आहे.आगामी मुंबई महानगर पालिकेत रिपब्लिकन पक्षाला किमान 20 ते 25 जागा सोडल्या पाहिजेत.जिल्हा परिषद मध्ये किमान 5 आणि पंचायत समिती मध्ये 1 जागा सोडल्या पाहिजेत.महायुती मध्ये अनेक पक्ष आले असले तरी प्रमुख पक्ष म्हणून भाजपने महायुती चा घटका पक्ष रिपब्लिकन […]Read More
मुंबई दि. ३ — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन […]Read More
मुंबई, दि ३ : गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित “गर्जना शाहिरांची” या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि मुंबई संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत शाहीर, वादक, नृत्य आणि नाट्य कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष […]Read More
मुंबई, दि ३कुलाबा येथील कोळी समाजाची ससून डॉक येथील गोडाऊन केंद्र सरकारद्वारे खाली करण्यात येणार होते याबाबत शिवसेना कोळी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहून त्यांचे गोडाऊन खाली करू नये यासाठी लढली त्याबाबत कुलाबा येथील कोळी समाजाने उद्धव ठाकरे यांची नरिमन पॉईंट येथील शिवालय येथे भेट घेऊन समाजासाठी केलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आभार मानून सत्कार केला. कोळी […]Read More