mmcnews mmcnews

आरोग्य

NPPA ने या औषधांच्या किमतीत केली कपात

मुंबई, दि. ४ : नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (एनपीपीए) ने आघाडीच्या औषध कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या ३५ गरजेच्या औषधांच्या किंमतीत कपात केली आहे. यामध्ये हृदयरोगापासून मधूमेहापर्यंतची महत्त्वाची औषधे समाविष्ट आहेत. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने एनपीपीएच्या किंमत नियमनाच्या आधारे हा आदेश अधिसूचित केला आहे. अधिकृत आदेशानुसार सर्व किरकोळ विक्रेते आणि डीलर्सनी सुधारित दरयादी ठळकपणे ठळकपणे लावणे […]Read More

क्रीडा

कल्याणच्या लेकीची जागतीक कुस्ती अजिंक्य स्पर्धेसाठी निवड

मुंबई, दि. ४ : आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत कल्याणच्या वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या 65 किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासाठी तिने आपल्या प्रतिस्पर्धकांना एकामागून एक चितपट केले आहे. तिच्या […]Read More

महानगर

बदलापूरमध्ये ATS ची कारवाई , संशयीत डॉक्टरला अटक

बदलापूर, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून झपाट्याने विकसित होणारे बदलापूर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. त्यातच आज उत्तर प्रदेश एटीएसने बदलापूरात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने बदलापूर येथून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव ओसामा शेख असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेली […]Read More

महानगर

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा

मुंबई, दि. ४ :– पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या […]Read More

ट्रेण्डिंग

मुस्लिम मुख्याध्यापकाला हटवण्यासाठी शाळेतील पाण्याच्या टाकीत विष टाकले

बंगळुरू, दि. ४ : मुस्लिम मुख्याध्यापकाला हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यासह नागनगौडा पाटील व कृष्णा मदार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. गेल्या १३ वर्षांपासून हुलीकट्टी परिसरातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून […]Read More

राजकीय

राजधानीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, महिला खासदाराची लुटमार

नवी दिल्ली, दि. ४ : देशाच्या राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीत आज सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना महिला काँग्रेस खासदारावर लूटमारीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार एम. सुधा या तमिळनाडू भवनजवळ पहाटे फिरायला गेल्या होत्या, तेव्हा ही घटना घडली. काही गुंडांनी येऊन त्यांची सोन्याची साखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. […]Read More

महानगर

मुंबई मेट्रो २ए व ७ मार्गिकांवर २० कोटी प्रवासीसंख्येचा टप्पा

मुंबई दि ४ — मुंबईच्या मेट्रो प्रवासाने आज एक मोठा टप्पा गाठला आहे. महा मुंबई मेट्रो नेटवर्कमधील २ए आणि ७ या मार्गिकांवर केवळ ३९ महिन्यांत एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईकरांचे जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. एमएमआरडीएने केलेल्या लक्ष्यकेंद्रीत अंमलबजावणीमुळे आणि एमएमएमओसीएलच्या सहकार्यामुळे हा उल्लेखनीय टप्पा साध्य झाला […]Read More

महानगर

ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उंदीर आणि घुशींचा उच्छाद

ठाणे, दि ४– मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकांवरील साफसफाई आणि व्यवस्थापनावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अलीकडेच प्रवाशांनी प्लॅटफॉर्म 5 व 6 वर उंदीर आणि घुशी मुक्तपणे सुसळसुळत फिरताना पाहिल्या. या प्रकारामुळे केवळ घाण नाही तर प्रवाशांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. खाण्याचे पदार्थ खुल्या ठिकाणी टाकले जात असल्याने उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. […]Read More

सांस्कृतिक

मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना

ठाणे | दिनांक ४ ऑगस्ट २०२५श्रावणातील मंगलमय वातावरणात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व मा. नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळागौर स्पर्धा-२०२५, शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेत ठाण्यासह ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील २० महिला सांघिक गटांनी “रणरागिणी” या प्रेरणादायी […]Read More

महानगर

*हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

मुंबई, दि ४ : पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील दोन झोप़डपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान बिल्डरांनी रचल्याचा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते व प्रवक्त संजय निरुपम यांनी आज केला. हाऊसिंग जिहादच्या माध्यमातून मुंबईतील डेमेग्राफी बदलण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहेत, असे निरुपम म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम पुढे […]Read More