मुंबई, दि. ५ — लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार […]Read More
विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे वजन तपासणार – शिक्षण मंडळ मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात खासदार संजय दिना पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल. त्याबाबतच्या सुचना शिक्षणाधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे […]Read More
मुंबई, दि ५:लोअर परेल येथील सेंचुरी टेक्स्टाईल मिलच्या लीज वरील जागेसंबंधी कायदेशीर स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्या नंतर या सहा एकर जमिनीचा ताबा मुंबई महानगरपालिकेकडे आला आहे.या जागेतील गिरणी कामगारांच्या घरासह अन्य जागेच्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे.सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच खाजगी विकासकामार्फत निवासी संकुल उभारून, काही घरे सेंच्युरी टेक्सटाईलच्या जागेत राहत असलेल्या गिरणी कामगारांना […]Read More
मुंबई, दि. ५:– मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. समितीने दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, मराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या कमी स्क्रीन, […]Read More
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार.. मुंबई दि ५ — चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या […]Read More
मुंबई, दि. ५ :– नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री […]Read More
मंगळवार, दि. ५ ऑगस्ट, २०२५ • महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ जाहीर (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) • वाढवण बंदर (तवा) ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी. प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) • राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास […]Read More
दिल्ली, दि ५कृषी, तंत्रज्ञान, संस्कृती आणि ग्रामीण विकास यांचा संगम ठरणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी यांच्या वतीने आयोजित कृषी महोत्सव २०२६ चा ‘सिंहावलोकन सोहळा’ नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाला. यावेळी ईशान्य मुंबईचे (UBT) खासदार संजय दीना पाटील हेही उपस्थित होते.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक येथे २३ […]Read More
मुंबई, दि. 4 : मनोरंजन विश्वातील कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोलिंग होणे हे काही आता नवीन राहीलेले नाही. अनेकदा सेलिब्रिटी या टिकेकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्रीला तिच्या बाळाला रंगावरुन ट्रोल झाल्याने तिने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर एका गंभीर मुद्द्यावरून चर्चेत आहे. याआधी […]Read More
मुंबई, दि. ४ : पश्चिम रेल्वे लवकरच आपल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’ बसवणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. ‘कवच’ ही मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केलेली एक अत्याधुनिक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ती सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉर आणि इतर काही प्रमुख मार्गांवर वापरली जात आहे. आता ती […]Read More