mmcnews mmcnews

राजकीय

ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. ६ : – राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास […]Read More

महानगर

खालीद का शिवाजी या चित्रपटास शिवप्रेमींचा विरोध कारवाई ची केली

ठाणे : ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटांला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान सैनिक होते, त्यांच्या अंगरक्षकापैकी 11 […]Read More

राजकीय

आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा चषकाचा अनावरण सोहळा

ठाणे दि ६– गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षीत प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या वर्षीच्या चषकाचे अनावरण करून करण्यात आला. हा सोहळा मीरा-भाईंदर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू आणि प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाचे बॅड अॅम्बेसेडर ख्रिस गेल, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक […]Read More

शिक्षण

आधार युवा प्रतिष्ठानने दिला आदिवासी शाळेला आधार

मुंबई, दि ६मुंबईतील लालबाग विभागात कार्यरत असणाऱ्या आधार युवा प्रतिष्ठान तर्फे पालघर येथील आदिवासी भाग असलेल्या वेलीचा पाडा, शेलटीचा माळ, खडखड, पिंपळपाडा, पोंडारपाडा येथील पाच शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २०३ विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा पुढे करीत शैक्षणिक साहित्य आणि अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.या शैक्षणिक साहित्यात शाळेचे दप्तर, वह्या कंपोस बॉक्स, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, […]Read More

महानगर

९ ऑगस्ट क्रांतीदिनी होणार गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

मुंबई, दि ६येत्या शनिवारी दि.९ ऑगस्ट “क्रांतीदिनी” सकाळी ९ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ५० वर्षांपूर्वीच्या प्रथेप्रमाणे, गवालिया टॅंकमैदानारील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नाना चौक येथील अग्निशमन केंद्राजवळून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक काढण्यात येईल.यंदा घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेली १४ कामगार संघटनांची,”गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”प्रथमच या मूक मिरवणुकीत सहभागी होत आहे.समितीचे नेते आणि असंख्य […]Read More

गॅलरी

*जीवनात स्थैर्य आणि शांततेसाठी ध्यानधारणा आवश्यक

मुंबई, दि ६: जीवनात खऱ्या अर्थाने सुख आणि शांतता हवी असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. तेव्हा लहान मुलापासून‌ वृद्धापकाळापर्यंत जगण्याची कला म्हणजे ध्यानधारणा होय,अशा सोप्या साध्या भाषेत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या व्याख्यात्या वंदनादिदी यांनी येथे जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना जगण्याचे तत्व सांगितले.‌ येत्या ६ ऑगस्ट रोजीच्या रक्षाबंधना निमित्ताने आज रक्षाबंधनचा सोहळा […]Read More

शिक्षण

पुण्यातील ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ जल्लोषात.*

पुणे प्रतिनिधी: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्याढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष सागर ढोले पाटील आणि सचिव उमा सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शालेय परिषदेच्या सदस्यांना पदवीदान समारंभात बॅज देऊन सन्मानित करण्यात आले. आकाश, जल, पृथ्वी आणि अग्नि हाऊसच्या क्रीडा कर्णधार,शिस्त कर्णधार, संबंधित कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांना सन्मान म्हणून आणि […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोमेश्वर फाऊंडेशनचा वतीने ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान*

पुणे,दि ६: शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. […]Read More

राजकीय

मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक व आर्थिक विकासाची गरज – खा.

मुंबई, दि. ६ – ‘भारतीय मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी पुढील २५ वर्षांचा रोडमॅप’ तयार करण्यासाठी Association of Muslim Professionals (AMP) आणि Indian Islamic Cultural Centre (IICC) यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. दिल्ली येथे खासदारांसोबत […]Read More

राजकीय

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव

मुंबई, दि ६:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती […]Read More