mmcnews mmcnews

राजकीय

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण

मुंबई, दि. ६ :- राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

राजकीय

अमित शहांनी केला केंद्रीय गृहमंत्री पदाच्या कार्यकाळाचा विक्रम

नवी दिल्ली, दि. ५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतातील सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री राहिलेले व्यक्ती ठरले आहेत. ते २,२५८ दिवसांपासून या पदावर आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ३० मे २०१९ रोजी शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शहा यांनी गृहमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ९ जून २०२४ रोजी पूर्ण केला. १० जून […]Read More

देश विदेश

भारतीय सैन्याकडून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली, दि. ५ : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान केवळ पाकिस्तानविरुद्ध कारवाई करून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला देखील स्पष्ट संदेश दिला. सैन्याने ऐतिहासिक दस्तऐवज आणि वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण करून पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीचा ठोस पुरावा सादर केला. १९७१ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची शस्त्रसामग्री पुरवल्याचे वृत्तपत्रातील कात्रण सैन्याच्या पूर्व […]Read More

ट्रेण्डिंग

लवकरच धावणार वंदे भारत स्लिपर ट्रेन

भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या यशस्वी प्रवासानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की ही ट्रेन सप्टेंबर २०२५ पासून धावणार आहे. ही ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात आरामदायक झोपेची सुविधा मिळणार आहे. १६ वातानुकूलित कोच, ज्यामध्ये एसी […]Read More

देश विदेश

उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात आज सकाळी ढगफुटीची भीषण घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली असून जीवितहानी व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अचानक प्रचंड पावसाचा जोर वाढला आणि त्यातून निर्माण झालेला चिखल आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह गावावर झपाट्याने आघात झाला. परिणामी अनेक घरं ढिगाऱ्याखाली […]Read More

देश विदेश

ट्र्म्प यांची भारताला पुन्हा धमकी, 25 टक्क्याहून अधिक वाढवणार टॅरिफ

नवी दिल्ली, दि. ५ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार तणावात मोठी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. वॉशिंग्टन पुढील 24 तासांत भारतावरील आयात शुल्क (टॅरिफ) खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा इरादा बाळगून आहे, असे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी दावा केला की, नवी दिल्लीने मॉस्कोसोबत रशियन तेल खरेदी करून सतत संबंध ठेवल्याने ही चिथावणी […]Read More

महिला

साताऱ्यातील महिला गणेशमूर्तीकाराला दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण

सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील परळी गावच्या महिला गणेश मूर्तिकार उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात व लाल किल्ल्यावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांनीच निमंत्रित केले आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली. अंजना कुंभार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गावापासून सुरू […]Read More

ट्रेण्डिंग

स्मशान बांधण्यासाठी चोरले कोकण रेल्वेचे रुळ

पिंगुळी दि.५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून झाली असल्याचा आरोप केला जात आहे. चोरीच्या मालातून उभ्या केलेल्या स्मशानाच्या बांधकामाचे बिल घोटाळेबाजांनी राज्य सरकारकडून वसूल केल्याचा आरोप […]Read More

महानगर

तब्बल २८ वर्षांनंतर हत्येच्या आरोपाखालील व्यक्तीला अटक

ठाणे, दि. ५ : ठाणे जिल्ह्यात किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याच्या आरोपाखाली २८ वर्षांनी वसई येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने आज सांगितले. आरोपी राजेंद्र रामदुलार पाल, जो आता ५० वर्षांचा आहे, त्याने ओळख बदलून आणि ठिकाणे बदलून अटक टाळण्यात यश मिळवले. पोलिसांच्या देखरेखीपासून वाचण्यासाठी तो गेल्या तीन दशकांपासून […]Read More

ट्रेण्डिंग

‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा होणार बंद

मुंबई, दि. ५ : भारतीय पोस्टाने आपल्या सर्वात जुन्या सेवांपैकी एक असलेल्या ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवेला 1 सप्टेंबर 2025 पासून ‘स्पीड पोस्ट मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे आता ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा इतिहासजमा होणार आहे. “समान सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून कामकाजाला अधिक सोपे बनवणे आणि ग्राहकांना अधिक सुविधा देणे” हा या बदलामागचा मुख्य […]Read More