नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधी कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्य यावर परिणाम होतो त्यामुळे विधी कारकीर्द हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते, असे […]Read More
मुंबई, दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांच्या ३९५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग,पर्यटन संचालनालय आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर, शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात दि. १७ ते १९ दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता या सोहळ्याचे […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील साडपाण्याचा भार वाहता वाहता मिठी नदीचे गलिच्छ नाल्यात रुपांतर झाले आहे. श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले या नदीला मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ३२ नवीन रेल्वे स्थानकांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, या स्थानकांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. परिणामी, ही कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता असून, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मध्य आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्याच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्यप्रदेशातील ओरछा हे भारतातील एक अनोखे ऐतिहासिक शहर असून, ते आपली भव्य वास्तुकला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपून आहे. ओरछा हे शहर 16व्या शतकात बुंदेला राजांनी वसवले होते आणि आजही येथील किल्ले, मंदिरे आणि राजवाडे पर्यटकांना भुरळ घालतात. ओरछाची प्रमुख वैशिष्ट्ये: कसे पोहोचावे? फिरण्यासाठी उत्तम वेळ: ओरछा हे इतिहास, […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लेबनीज मनकूश (Manakish) हा मध्य पूर्वेतील पारंपरिक फ्लॅटब्रेड असून तो लेबनॉन, सिरिया आणि पॅलेस्टाईनमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हा पदार्थ साधारणतः नाश्त्यासाठी खाल्ला जातो आणि तो पिझ्झाच्या समान असतो. त्यावर झातार (Za’atar) नावाचा खास मसाला आणि ऑलिव्ह ऑइल घालून बनवला जातो. झातारमध्ये सुकं ओवा, तीळ, लिंबाच्या चवीचा सुमॅक मसाला आणि […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडीया गॉट लेटंट या समय रैनाच्या शोमध्ये अश्लिल आणि बिभत्स वक्तव्य करणारा, देशभरातून टिकेचा वर्षाव होणारा रणवीर अलाहाबादीया गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. रणवीरच्या मुंबईतील घरी पोलीस पोहोचले असता त्याच्या घराला कुलूप दिसले. त्याचा फोन ही लागत नाहीये. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शुक्रवारी न्यायालयाने […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला महिला वर्गाचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. ५० दिवसांत या चित्रपटाने जगभरात ९० कोटींहून अधिक कमाई केली. असा हा ब्लॉकबस्टर […]Read More
वडोदरा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : WPL चा तिसरा हंगाम आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होत. या सामन्यादरम्यान उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सादरीकरण करणार आहे. हा समारंभ 14 […]Read More