मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या डिजिटल युगात डेटा ही नवीन “इंधन” म्हणून ओळखली जाते. विविध उद्योगांसाठी डेटा सायन्स हे सर्वाधिक मागणी असलेले करिअर बनत आहे. डेटा सायंटिस्ट्स मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून त्याचा उपयोग व्यवसाय, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करतात. डेटा सायन्स म्हणजे काय? डेटा सायन्स ही संगणकीय प्रणाली, आकडेवारी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) […]Read More
पुढच्या तीन महिन्यांत कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) सुरू केली आहे. ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला ईपीएफ काढू शकणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफ’चे दावे जलद गतीनं सोडवले जावेत तसेच विना अडथळा व्हावेत, यासाठी भारत सरकारनं काही […]Read More
सध्या विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची खूप चर्चा आहे. विकिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. सर्व स्तरातून है कौतुक होत आहे. अगदी विकीच्या घरची मंडळीही भारावून गेली आहेत. चित्रपट पाहून विकीच्या घरी बरीच वर्ष काम करणाऱ्या आशा ताईंनी त्याची दृष्ट काढली आहे. त्याचा व्हिडिओ विकीने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअऱ करताना विकी […]Read More
जालना दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान जालना, यवतमाळमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारीला जालन्यातील बदनापूर येथील केंद्रानजीक असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेला. जालन्यात दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली असून दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा […]Read More
राधिका अघोर भाषेचा उगम संवादाचे, संभाषणाचे माध्यम म्हणून झाला. आणि मानव संस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतसा भाषेचा वापर आणि पर्यायाने तिचा ही विकास होत गेला. विशिष्ट समुदायाची अमुक भाषा, तिथल्या भौगोलिक रचना, संस्कृती, इतिहास यानुसार ठरत गेली, आणि मग तीच त्या त्या समुदायाची मातृभाषा ठरली. समुदायाच्या संस्कृती – परंपराशी जोडली गेली असल्याने साहाजिकच ही […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जर तुम्हाला निसर्गाच्या जादूई सौंदर्याचा साक्षात्कार करायचा असेल, तर नॉर्वेतील नॉर्दर्न लाईट्स (Northern Lights) हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. ऑरोरा बोरेलिस (Aurora Borealis) म्हणून ओळखले जाणारे हे प्रकाशप्रदर्शन उत्तर ध्रुवाजवळ दिसणाऱ्या नैसर्गिक विद्युत उर्जेमुळे तयार होते. हे हिरव्या, निळ्या, जांभळ्या आणि कधी कधी लालसर छटांचे अप्रतिम रंग आकाशात […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०२३ या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५.७१ लाखांवरून कमी होऊन ४.७८ लाखावर आली आहे. राज्य सरकारच्या एकूण जागा ७.२४ लाख इतक्या आहेत. याचा अर्थ राज्य सरकारकडे सध्या ३४ टक्के जागा रिक्त आहेत. प्रति लाख […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने ‘ Agri Stack’हा उपक्रम सुरू केला असून याद्वारे सर्व जमीन मालक यांचे आधार नंबर व मोबाईलचा नंबर घेऊन माहिती एकत्रित करण्यात येत आहे. या उपक्रमाने जमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात २१ जानेवारी २०२५ च्या आदेशान्वये यासाठी विशेष कॅम्प आयोजित […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय खाद्यसंस्कृतीत बंगालच्या खाद्यपरंपरेचे खास स्थान आहे. बांगाली लोकांच्या जेवणात मासे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, आणि त्यामधील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे “माछेर झोल”. हा पदार्थ चवदार, मसालेदार आणि साधेपणातही अत्यंत खास असतो. हा पारंपरिक फिश करी भातासोबत खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. साहित्य: ✅ ५०० ग्रॅम रोहू किंवा कातला […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रणवीर अलाहाबादिया या प्रसिद्ध युट्युबरने समय रैनाच्या कार्यक्रमात केलेल्या बिभत्स वक्तव्यानंतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर आता कडक भूमिका घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट प्रकाशित करताना देशाच्या कायद्यांचे पालन करण्याचा […]Read More