mmcnews mmcnews

सांस्कृतिक

जाणून घ्या संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांच्या भाषणातील ठळक मुद्दे

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात परखडपणे समाजातील कुप्रथांचा समाचार घेतला प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो ती […]Read More

साहित्य

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून राजधानी दिल्लीत तीन दिवसीय ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]Read More

क्रीडा

भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ वर येतोय बायोपिक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट टिममध्ये चैतन्य निर्माण करणारा, तुफानी खेळी आणि धडाकेबाज स्वभाव यामुळे प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली. क्रिकेटपट्टूमध्ये दादा म्हणून परिचित असलेल्या या क्रिकेटपट्टूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: गांगुलीनेच ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पश्चिम बंगालमधील बर्धमानमध्ये काल सौरव गांगुलीने […]Read More

ट्रेण्डिंग

FASTag चे नवीन नियम समजून घ्या

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने १७ फेब्रुवारीपासून FASTag चे नियम बदलले आहेत. या सर्व नियमांबद्दल जाणून घेऊया. यातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या आणि त्यानुसार अपडेट व्हा. म्हणजे तुम्ही मोठ्या दंडापासून वाचू शकाल. विशेष महत्त्वाचे म्हणजे FASTag वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. FASTag ब्लॅकलिस्टेड आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याची स्थिती […]Read More

महानगर

दारूच्या नशेत मुख्याध्यापकानं आठ वाहनांना दिली धडक

पालघर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत संध्याकाळी चार वाजता एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं […]Read More

ट्रेण्डिंग

वासुदेव संतु गायतोंडेची चित्रकला सातासमुद्रापार

मुंबई, दि. 21 (एम एमसी न्यूज नेटवर्क) – चित्रकला ही मानवी भावभावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करणारी एक सशक्त कला आहे. याच कलेच्या माध्यमातून वासुदेव संतु गायतोंडे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेची महती जगभर पोहोचली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.अशी माहिती चिन्हचे संस्थापक-संपादक सतीश नाईक व भाषांतरकार शांता […]Read More

ऍग्रो

पैनगंगा नदीवरील बंधारे कोरडे, रब्बीची पिके धोक्यात

वाशीम, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवर बाळखेड, भापुर आणि धोडप बुद्रुक परिसरात कोल्हापुरी बंधारे असून हे सर्व कोल्हापुरी बंधारे पाण्या अभावी कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली पैनगंगा नदीकाठची शेकडो हेक्टर वरील रब्बीची गहू,हरभरा,बीजवाई कांदा तसेच ऊस ही पिके धोक्यात आली आहेत.परिणामी या […]Read More

Lifestyle

गुजराती उंधियू – पारंपरिक हिवाळी भाज्यांचा स्वादिष्ट मसालेदार पदार्थ

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातच्या खाद्यसंस्कृतीत उंधियूला एक विशेष स्थान आहे. हा पारंपरिक हिवाळी पदार्थ अनेक भाज्या आणि मसाले यांचा संयोग करून बनवला जातो. त्याच्या चविष्ट आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. उंधियू म्हणजे काय? उंधियू हा मिश्र भाज्यांचा एक पारंपरिक गुजराती पदार्थ आहे. हा विशेषतः संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने किंवा हिवाळ्यात […]Read More

पर्यावरण

ग्लोबल वॉर्मिंग – वाढते तापमान आणि त्याचे परिणाम

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. हा ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) नावाचा गंभीर प्रश्न आहे, जो मानवाच्या क्रियाकलापांमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची प्रक्रिया. हे मुख्यतः कार्बन डायऑक्साइड (CO₂), मिथेन (CH₄), आणि इतर हरितगृह वायू (Greenhouse Gases) […]Read More

महिला

त्वचेची काळजी – निसर्गोपचार आणि घरगुती उपाय

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्त्रियांसाठी त्वचेची निगा राखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. वाढते प्रदूषण, तणाव, अयोग्य आहार आणि रासायनिक उत्पादने यामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी नैसर्गिक उपचार हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. सुरकुत्या आणि त्वचेच्या समस्यांसाठी निसर्गोपचार ✅ कोरडी त्वचा: तिळाचे तेल किंवा बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते.✅ […]Read More