mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

रॉयल एनफील्डची पहिली e-bike भारतात दाखल

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Royal Enfield ही रुबाबदार बाईक भारतीय तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. रॉयल एनफील्डने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली सी६’ दाखल केली आहे. कंपनीने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या ऑटोमोटिव्ह शो EICMA-2024 मध्ये ती सादर केली होती. ई-बाईकमध्ये एक गोल TFT कन्सोल आहे, जो हिमालयन ४५० आणि […]Read More

खान्देश

या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रु.

अहिल्यानगर, दि, २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहिल्यानगर शहराचे भूषण असलेल्या ५२६ जुन्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या आराखड्यातील कामे होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीत, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार […]Read More

पर्यटन

सहा दिवस कसारा घाट राहणार बंद, हा आहे पर्यायी मार्ग

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक उद्यापासून सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच या महामार्गावरील जुना कसारा घाटातील वाहतूक बंद राहील. जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात सहा दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी ते २७ […]Read More

राजकीय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. […]Read More

सांस्कृतिक

पैसखांब मंदिरात विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे सामुहिक वाचन

अहिल्यानगर दि २३ — नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सामुहिक वाचन केले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय याच्या वतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन […]Read More

Uncategorized

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर – सुरक्षिततेच्या जगात मोठ्या संधी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत सायबर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी म्हणजे संगणक, नेटवर्क आणि डेटाचे अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे. विविध कंपन्या, बँका आणि सरकारी यंत्रणांसाठी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. आवश्यक पात्रता आणि […]Read More

ट्रेण्डिंग

Google Pay या सेवांसाठी आकारणार शुल्क

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील असंख्य लोकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे मुख्य साधन झालेले आणि आजवर नि:शुल्क सेवा देणारा Google Pay आता वापरकर्त्यांवर काही सेवांसाठी शुल्क आकारणी करत आहे. देशातील सर्वात मोठ्या UPI प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या गुगल पे ने आता वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिल पेमेंटवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

जामिनावर सुटलेला आसाराम देत आहे प्रवचन

इंदौर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पवयीन आणि महिलेवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला बोगस अध्यात्मिक बाबा आसाराम जामीन मिळाल्यानंतर इंदूरला पोहोचला आहे. येथे तो न्यायालयाने दिलेल्या जामीन अटींचे उल्लंघन करून उपदेश करत आहे. तो समर्थकांना भेटत आहे आणि मोकळेपणाने बोलत आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील वृत्तमाध्यमाच्या टिमने काल दुपारी केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये ही धक्कादायक […]Read More

पर्यटन

हे आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबांचे गाव

सातारा, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एक गावाने हे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव असा नावलौकिक मिळवला आहे. सातारा जिह्यातील पारपार गाव हे महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला आता गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे […]Read More

राजकीय

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनास सुरवात

छ. संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. दरवर्षी या साहित्य संमेलनाला समांतर असे विद्रोही साहित्य संमेलन याच याच कालावधीत भरवण्याची पद्धत गेली १८ वर्षांपासून सुरु आहे. याच धर्तीवर दिल्लीत साहित्य संमेलन सुरु झाल्यावर लगेचच छ. संभाजीनगर येथे १९ व्या विद्रोही […]Read More