कोलंबो, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत वन्य हत्तींची लोकसंख्या तीन ते चार हजाराच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. आशियाई हत्तीची लुप्तप्राय प्रजाती अधिवास नष्ट होण्यामुळे आणि शिकारीमुळे धोक्यात आली आहे. त्यातच जंगले नष्ट झाल्यामुळे श्रीलंकेत हतींचा वावर आता मानवी वस्तीपर्यंत वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघात घडत आहेत . श्रीलंकेतील हबराना परिसरात असाच एक […]Read More
ठाणे दि २२– २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ मनमाड नाशिक येथे ३५ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी किशोरी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघामध्ये बालयोगी सदानंद बाबा कबड्डी , राई , भाईंदर संघाच्या भार्गवी म्हात्रे, मनस्वी पठारे आणि संस्कृती पाटील याची निवड झाली आहे , यापैकी भार्गवी म्हात्रेची निवड संघाची कर्णधार म्हणून झाली आहे. मुलांच्या […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण , तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे हडपसर येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली. याबाबतची माहिती अशी – हवेली तालुक्यातील […]Read More
नाशिक दि २२– शहरातील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावरुन वातावरण तापले आहे. हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदूत्ववादी संस्थांकडून केली जात आहे. नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये हे धार्मिकस्थळ आहे. यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे. मागील २५ वर्षापासून हे प्रकरण सुरु असून वर्षानुवर्षे हिंदूत्ववादी संघटनायासाठी पाठपुरावा करत होती. आता […]Read More
दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादातून निघाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी “मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार” या विषयावरील परिसंवादात माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. साधना शंकर, रेखा […]Read More
जालना दि २२:– पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासवडी – चांडोळ रोडवर पुलाचे बांधण्याचे काम चालू आहे. या कामासाठी सिल्लोड येथील काही मजूर आले आहेत. यावेळी काल दिवसभर पुलाचे काम करून रात्री विसावा घेण्यासाठी त्यांनी पत्र्याचे शेड केले होते. त्याखाली […]Read More
जालना दि २२:– जालन्याच्या अंबड बसस्थानकात बस अनियंत्रित होऊन फलाटावर चढल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 ते 8 प्रवासी जखमी झालेत. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. अंबड बस स्थानकात अंबड – सिल्लोड ही बस (क्र. एम एच 20बी एल 1606) अनियंत्रित होऊन […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल मार्केटिंग हे सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या करिअरपैकी एक आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कंपन्या ऑनलाईन जाहिरातींवर मोठा भर देत आहेत. यामुळे डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्ससाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ब्रँड, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचे प्रमोशन करणे. […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणजे व्हेनिस (Venice, Italy). जगप्रसिद्ध कालवे, भव्य वास्तुकला आणि ऐतिहासिक वारसा यामुळे हे शहर प्रवाशांसाठी आकर्षण ठरले आहे. व्हेनिस – एक अनोखे जलशहर व्हेनिस हे इटलीमधील उत्तर भागात असलेले एक सुंदर शहर आहे. हे संपूर्ण शहर 118 छोट्या बेटांवर वसलेले असून, त्यांना 400 हून […]Read More
कोल्हापूर दि २१– एक रुपया भिकारीसुद्धा भीक घेत नाही. मात्र, आम्ही पीक विमा देत शेतकऱ्यांना एक रुपयात देत आहोत, असं वक्तव्य करून वादाला तोंड फोडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोपर्यंत माणिकराव कोकाटे माफी मागत नाही तोपर्यंत कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, […]Read More