Month: March 2024

पश्चिम महाराष्ट्र

पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्या फरार

पुणे,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून एक बिबट्या अचानक गायब झाला आहे. या बिबट्याचा गेल्या ३६ तासांपासून शोध सुरू असून अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्याचे लोखंडी गड वाकवून या बिबट्याने धूम ठोकली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर […]Read More

महानगर

रस्त्यांच्या टेंडरची चौकशीची मागणी

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेने पुन्हा पुन्हा रस्त्यांची टेंडर काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे. पुन्हा पुन्हा टेंडर काढूनही मुंबईतील नागरिकांना चांगले रस्ते मिळाले नाहीत. प्रशासकाची भूमिका काय आहे हे सर्वसामान्य नागरिकांना समजणे कठीण आहे. ज्या लोकांना टेंडर दिले आहेत ते कुणाच्या जवळचे आहेत ? असा सवाल करत या […]Read More

राजकीय

शिवसेना महिला आघाडीचे शिवदुर्गा महिला संमेलन ९ मार्चला मुंबईत

मुंबई, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक महिला दिनाच्या सोबत १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन शिवसेनेच्या महिला आघाडीने केले असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच भूमिका मांडली की महिलांचे सन्मान म्हणजेच महिलांचा अधिकार आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम […]Read More

राजकीय

मुद्रांक अभय योजनेचा दुसरा टप्पा सुरू, लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला असून १ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत या योजनेचा दुसरा राबविला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात […]Read More

राजकीय

अमित शहानी दिला राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा आदेश

अकोला, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील 6 मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या आणि लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शाह बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे […]Read More

राजकीय

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा […]Read More

साहित्य

शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदीने वाचा फोडा

नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे..या नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरु नये. जगावं. केवळ चांगले दिवस […]Read More

Uncategorized

शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदीने वाचा फोडा

नाशिक, दि. 0 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे..या नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरु नये. जगावं. केवळ चांगले दिवस […]Read More

पर्यटन

रामकृष्ण मिशनचे मुख्यालय, बेलूर मठ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बेलूर मठ हे स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचे मुख्यालय आहे. मंदिरात हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लामच्या संस्कृतींचे प्रदर्शन करणारी विशिष्ट वास्तुकला आहे. हा मठ हुगळी नदीच्या काठावर 40 एकर जमिनीवर पसरलेला आहे. संकुलात विविध शैक्षणिक संस्था आणि संग्रहालये आहेत ज्यात रामकृष्ण मिशनची माहिती आणि इतिहास आहे. स्थान: कोलकाता, पश्चिम […]Read More

Uncategorized

प्रति कुटुंब 15 हजार रुपयांची बचत करणारी सूर्यघर योजना

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. या योजनेसाठी 75,021 कोटी रुपये खर्च येणार आहे. याअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना आहे. यासाठी एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (मोफत वीज) […]Read More