Month: March 2024

महानगर

पत्रकार राजू झनके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे.येत्या मंगळवारी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध कारणास्तव मागील चार वर्षांपासून […]Read More

महिला

तो आला म्हणजे ती आलीच… की ?

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोष्ट तशी छोटीशीच, पण तिच्यामागचे अर्थ बघितले तर अस्वस्थ करणारी, पावलोपावली भेडसावणारी, विचार करायला लावणारी. स्री-पुरुष समानतेचे पाठ शिकणाऱ्या समाजाला सुरुवातीला टोचणारी पण तरी खरी असणारी !भाग्यश्री- माझी धाकटी बहीण- काल संध्याकाळी घरी आली होती. कॉफी घेत आमच्या गप्पा सुरू होत्या. आमच्या एका मावसबहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, […]Read More

Uncategorized

धुळ्यात 25 वर्षापासून सुरू आहे पुस्तक भिशीचा उपक्रम

धुळे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :2008 पासून सुरू झालेला पुस्तक भिशीचा अभिनव उपक्रम सातत्याने 25 वर्षापासून धुळ्यात विचार पुष्प विचार मंचाच्या माध्यमातून सुरू आहे . भारतीय स्त्री शक्तीच्या प्रेरणेने या वाचक मंच ची स्थापना झाली. स्त्रियांनी पुस्तक वाचावे कृतिशील राहावे या उद्देशाने महिलांनी महिलांसाठी म्हणून सुरू केलेली ही भिशी आता सदस्यांना लिहिते देखील करत […]Read More

महिला

वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला?

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेळघाटाला कुपोषण, बाल-माता मृत्यू हे पाचवीला पुजलेले आहेत. शिवाय, आदिवासी महिलांना त्यांच्या पुरुषांसह प्रत्येक उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात गाव सोडावे लागते. परिणामी, मुले आणि मुली दोघेही जोडीदार शोधण्यासाठी स्थलांतर करतात. गरिबी आणि उपासमारीतून सुटण्याची तळमळ असलेल्या या व्यक्तींना वीटभट्टीवर मजुरी करावी लागते. वीटभट्टीवर दिवसभर राबत असलेल्या आदिवासी महिलांपाठोपाठ वयात […]Read More

देश विदेश

सोन्याच्या दरात मोठी वाढ

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोन्याच्या दरात आता अचानक वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दराने आता विक्रमी उच्चांक गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. […]Read More

अर्थ

साखर कारखान्यांनी थकवली शेतकऱ्यांची २.५ हजार कोटींची FRP

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम, साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेचा किमान विक्री दरात वाढ न केल्यानं कारखान्यांची आर्थिक कोंडी झालीय. राज्यातील साखर […]Read More

राजकीय

‘बार्टी’ च्या धर्तीवर मातंग समाजासाठी होणार ‘आर्टी’ ची स्थापना

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मातंग समाजाच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात समाजाची मागणी होती. त्या अनुषंगाने या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापनेची घोषणा केली. मातंग समाजाच्या विकासासाठी हे फार मोठे पाऊल ठरणार आहे.अनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापन झाले होते. […]Read More

ट्रेण्डिंग

भुताटकीच्या संशयातून ७५ वर्षीय वृद्धाला निखाऱ्यावर नाचवलं

मुरबाड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आधुनिक विचारांचा कालखंड सुरु झाला असला तरीही अजूनही आदिम अघोरी अंधश्रद्धेमुळे अमानवी कृत्य घडण्याच्या काही घटनाही घडत आहे. असाच एक अमानुष प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावात घडल्याचे उघडकीस आले आहे. गावात अघोरी कृत्य करून भूताटकी करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या […]Read More

अर्थ

२०३१ पर्यंत भारत होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने स्पष्ट केले आहे. वर्ष 2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज क्रिसिलने वर्तवला आहे. क्रिसिलने पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.क्रिसिलच्या मते, 2031 पर्यंत भारत उच्च मध्यम […]Read More

पर्यटन

साईबाबांच्या भक्तांसाठी हे भारतातील सर्वात महत्त्वाचे मंदिर

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिर्डी साई बाबा मंदिर हे शिकवणीसाठी प्रसिद्ध असलेल्या साईबाबांची समाधी आहे. हे मंदिर साईबाबांच्या मृत्यूनंतर 1922 मध्ये बांधण्यात आले होते. मंदिरात दररोज सुमारे 25,000 भाविक येतात. मंदिर परिसर 220 चौरस किमी परिसरात पसरलेला आहे. आणि सर्व सुविधा आहेत. साईबाबांच्या भक्तांसाठी हे भारतातील सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. ठिकाण: शिर्डी, […]Read More