बुलडाणा, दि, २ ..नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलडाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलडाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व […]Read More
विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः पाऊस […]Read More
मुंबई दि २ : गायमुख ते शिवाजी चौक (मीरा-भाईंदर) या दरम्यानचा मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात असून; 15 डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालय बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी महानगर अतिरिक्त आयुक्त आश्विन कुमार […]Read More
किरण सहस्त्रबुद्धे बोरिवली, मुंबई : सह्यगिरी ट्रेकर्स बोरिवली ग्रुपची ४० वर्षांनंतरची पुनर्भेट राष्ट्रीय उद्यानात उत्साहात पार पडली. दापोली, नाशिक, पेण, डोंबिवली व मुंबईतील ज्येष्ठ व तरुण गिर्यारोहक पुन्हा एकत्र आले. सभेची सुरुवात दिवंगत सहकाऱ्यांच्या श्रद्धांजलीने झाली. मकरंद मुळे यांनी दुसऱ्या पिढीची वाटचाल सांगितली, तर संजय चौगुले यांनी सह्यगिरीची स्थापना व “जोगिन शिखर” मोहिमेच्या आठवणी उजाळल्या. […]Read More
विक्रांत पाटील राज्यातील थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. बंगालच्या उपसागर आणि लगतच्या तामिळनाडू, पुद्दुचेरीवरील चक्रीवादळ दिटवा आता कमकुवत होऊन तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले आहे. त्याच्या प्रभावाखाली, किनारी तामिळनाडू आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस होत आहे. तर, उर्वरित भारतात थंडीची लाट तीव्र होत […]Read More
नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय दूरसंचार विभागाने मोबाईल हँडसेटच्या उत्पादकांना आणि आयातदारांना संचार साथी – Sanchar Saathi हे सरकारी अॅप सर्व नवीन उपकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत प्री-इंस्टॉल केलेले असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवणारा मानला जात आहे. २८ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार, आदेश जारी केल्यापासून ९० दिवसांनंतर भारतात उत्पादित […]Read More
मुंबई, दि. १ : जगप्रसिद्ध रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की जग “इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीच्या” उंबरठ्यावर आहे आणि ही घसरण प्रत्यक्षात सुरू झाली आहे. कियोसाकींच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या […]Read More
मुंबई, दि. 1 : भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ख्यातनाम दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थातच व्ही. शांताराम यांचा असामान्य, प्रेरणादायी जीवनपट आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे. राजकमल […]Read More
मुंबई, दि १:देशाला व महाराष्ट्राला घातक असलेले घुसखोर बांगलादेशी व्यक्ती ( तृतीयपंथी) व त्यांना आश्रय देणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करु,असा इशारा घाटकोपर (पश्चिम )येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मनोहर आडेलकर यांनी सोमवारी दिला.ते मुंबई प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कृष्णा आडेलकर म्हणाले,मुंबईत बांग्लादेशातून आलेल्या बांग्लादेशी तृतीयपंथी यांची […]Read More
दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन प्रमुख विमानतळांरून विमान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना लवकरच एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार वाद निवारण आणि अपीलीय न्यायाधिकरणने (TDSAT) दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासाचे शुल्क तब्बल 22 पटीने वाढू शकते. 2008-09 ते 2013-14 या आर्थिक वर्षांदरम्यान वापरकर्ता शुल्काच्या गणनेची पद्धत बदलल्यामुळे ही […]Read More