mmcnews mmcnews

राजकीय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायींची

मुंबई, दि १भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. या कारणाने बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू करण्याचे नियोजन होते. तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई […]Read More

राजकीय

निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळण्यात अपयशी; आयोगाचा गोंधळी कारभार

मुंबई, दि. १..राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते […]Read More

राजकीय

नगरपालिका निवडणुका पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घ्या, रविंद्र चव्हाण यांची मागणी

मुंबई दि १ : राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निवडणुक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे या निवडणुका घ्याव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे. चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिका व […]Read More

राजकीय

गीता धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करणारा दिव्यग्रंथ – राज्यपाल आचार्य

पुणे, दि १: वेदश्री तपोवन, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, व इत्यादी संस्थांच्या सहयोगाने वेदश्री तपोवन, आळंदी येथे आयोजित गीता जयंती महोत्सवाचा तीन दिवसाचा कार्यक्रम माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितित संपन्न झाला. या प्रसंगी पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती,महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी व महोत्सवाचे प्रायोजक श्री अभय भुतडा, श्री राम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव […]Read More

महानगर

मेट्रोची डोंगरी कारशेड रद्द.. लवकर अधिसूचना!

मुंबई दि १ : मिरा – भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मुंबई […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट

पुणे, दि १: अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2025,ट्विन फाउंटन,गोवा येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सायली पवार यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी

पुणे, दि १: रिपब्लिकन पार्टी ऑफb इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी सायली विजय पवार यांची नियुक्ती शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.सायली पवार यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वेदांच्या अध्ययनाने समाजात बदल घडवून आणता येईल : लोकसभा अध्यक्ष

पुणे, दि १: वेदश्री तपोवhनातर्फे आयोजित गीता जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापति ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय भुतडा या कार्यक्रमाचे यजमान आहेत. कार्यक्रमाच्या सुरवातीला गीता जयंती महोत्सवाचे यजमान आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती -ब्रम्हर्षी गुरुदेव

पुणे, दि १: जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी तर येणारच पण याच अडचणीच तुमची शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले. विश्व धर्म चेतना मंच, पुना, […]Read More

विदर्भ

रेल्वे अपघातात वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर दि १ :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चणाखा-विहीरगाव रेल्वे मार्गावर पहाटे सुमारे ३:३० वाजता मालगाडीच्या धडकेत एका वाघीणीचा मृत्यू झाला. राजुरा वनपरिक्षेत्रातील चणाखा कक्ष क्र. १६० जवळील ट्रॅकवर गस्त घालताना वनरक्षकांना मृत वाघीण आढळली. वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार धडकेत वाघीणी जागीच ठार झाली. चणाखा-विहीरगाव परिसर जंगलाशी संलग्न असून येथे वाघ, […]Read More