मुंबई,, दि. ३ : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक HDFC आणि आयसीआयसीआय ICICI बँक या देशातील सर्वांत सुरक्षित बँका म्हणून घोषित केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात या तीन बँकांना *Domestic Systemically Important Banks (D-SIBs)* म्हणून मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की या बँका देशाच्या […]Read More
मुंबई, दि. ३ : भारतामध्ये Ray Ban चे Meta Gen 2 AI चष्मे आजपासून उपलब्ध झाले आहेत. या नवीन पिढीतील स्मार्ट ग्लासेसमध्ये अत्याधुनिक 3K Ultra HD व्हिडिओ कॅप्चर, Ultra-wide HDR तंत्रज्ञान आणि सुधारित Meta AI अनुभव देण्यात आला आहे. जवळपास 8 तासांची बॅटरी लाइफ, फक्त 20 मिनिटांत 50% फास्ट चार्जिंग आणि चार्जिंग केससह 48 तास […]Read More
मुंबई, दि ३श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना […]Read More
छ संभाजीनगर दि ३ : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, आपलं घर नळदुर्ग चे आधारवड, पन्नालाल सुराणायांचे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान नळदुर्ग होऊन सोलापूरला नेत असताना वाटेत निधन झाले. त्यांचे वय 93 वर्ष होते. त्यांचे देहदान सोलापूर सिव्हिल मेडिकल कॉलेजला सकाळी देहदान करण्यात आले. पन्नालाल भाऊ हे दैनिक मराठवाडा चे […]Read More
मुंबई, दि ३: न्याय, समता, बंधुता आणि मानवता यांचे प्रणेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, जगातील सर्व वंचितांना स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची नवी दिशा देणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देत, गत २५ वर्षांपासून मुंबईच्या हिरानंदानी भागात भव्य, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवेने परिपूर्ण असा “महामानवास मानवंदना” हा ऐतिहासिक महोत्सव साजरा केला जात आहे.हा महोत्सव आज […]Read More
नवी दिल्ली, दि. २ देशभरात वाढणाऱ्या ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) घोटाळ्यांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘डिजिटल अटक’ घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अर्धवेळ नोकरीचे (Part-time job) घोटाळे या तीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची नोंद घेतली. खंडपीठाने स्पष्ट […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DOT) सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारद्वारे विकसित करण्यात आलेले सायबर सिक्युरिटी ‘संचार साथी’ हे ॲप प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश सोमवारी (दि.१) दिले. या निर्णयावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली असून आता केंद्रीय दूरसंचार […]Read More
मुंबई, दि. २ : RBI ने डिजिटल बँकिंगसाठी सात नवीन मास्टर डायरेक्टर्स जारी केले आहेत. ते १ जानेवारी २०२६ पासून देशभरात लागू केले जातील. या नवीन नियमांचे उद्दिष्ट एक राष्ट्र, एक नियम धोरणांतर्गत डिजिटल बँकिंग स्वच्छ, सुरक्षित आणि सोपे करणे आहे. RBIच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आता स्वतःचे डिजिटल बँकिंग धोरण विकसित करावे लागेल. हे […]Read More
इस्लामाबाद, दि. २ : पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाने आता महामारीचे रूप धारण केले आहे. गेल्या पंधरा वर्षांत पाकिस्तान मध्ये HIV च्या प्रकरणांमध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, म्हणजेच प्रकरणांची संख्या तिप्पट झाली आहे. 2010 मध्ये जिथे एकूण प्रकरणे 16,000 होती, तिथे 2024 पर्यंत ही संख्या वाढून 48,000 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), पाकिस्तान पूर्व […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : कर्मचारी निवड आयोगाने २०२६ भरती प्रक्रियेअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांसाठी एकूण २५,४८७ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. संगणक-आधारित परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित केली जाईल. जे उमेदवार पहिल्यांदा अर्ज […]Read More