मुंबई, दि. ४ – मुंबई शहरातील सर्व कचर माझ्या मतदार संघात येत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे आयुमान दिवसेंदिवस कमी होत असून ते विविध दुर्धर आजाराने ते ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालये नाहीत. डॉक्टर, कर्मचा-यांची संख्या कमी आहे. या सारख्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा […]Read More
मुंबई, दि. ३: महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयात सातबारा उतारा मिळू शकेल. डिजिटल स्वाक्षरीने (क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह) मिळणारे गाव नमुना ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध ठरतील. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निर्णयाची […]Read More
मुंबई दि ४ – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारीत कार्य करण्यासाठी स्थापन झालेली पहिली संस्था हा मान असणाऱ्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे तसेच, कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, प्रमुख कार्यवाह म्हणून विनायक काळे, सहकार्यवाहपदी सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने आणि कोषाध्यक्षपदी अरुण […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनाने मुंबईत येतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोलमाफ करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. खासदार वर्षाताई […]Read More
महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी
पुणे, दि ४: राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली आहे. यासंदर्भातील मागणीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याची माहिती ॲड. सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक […]Read More
मुंबई, दि. ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याबिरोधान प्राणीप्रेमी एकवटले होते. आता या लढ्याला यश मिळाले आहे. ओंकार’ हत्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने महत्त्वपूर्ण असे आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ओंकारच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या अनेक सिंधुदुर्ग वासियांना तसेच प्राणी प्रेमींना मात्र दिलासा मिळाला आहे. उच्चाधिकार समितीने यासंदर्भात अधिक स्पष्टता दिली आहे. ओंकार […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : देशाची पुढील जनगणना 2027 मध्ये दोन टप्प्यांत घेतली जाईल, अशी माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : राजधानी नवी दिल्लीच्या वायू प्रदूषणात दिवसेंदिवस धोकादायक वाढ होत असल्याच्या बातम्या दररोजच समोर येत असतात. राजधानीतील यमुनानदी आणि अन्य जलस्त्रोतही प्रचंड दुषित झाले आहेत. त्याच अजून एका धक्कादायक प्रदुषणाची भर पडली आहे. दिल्लीतील भूजलामध्ये धोकादायक प्रमाणात युरेनिअम आढळून आले आहे. दूषित नमुन्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा नंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. […]Read More
काबूल,दि. ३ : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलाकडून हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या मंगल नावाच्या तरुणाला जाहीररित्या मृत्यूदंड देण्यात आला आहे.. एका स्टेडियममध्ये दोषीवर गोळी झाडण्यात आली. त्यावेळी तिथे ८० हजार जण उपस्थित होते. ही सगळी गर्दी फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा पाहायला जमली होती. तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानात देण्यात […]Read More
मुंबई दि. ३ :महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठविला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठविली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच […]Read More